आतंकवाद्याची संमती !

जिहादचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समर्थन करणार्‍यांना या आतंकवाद्याने चांगलीच चपराक लगावली आहे. त्यामुळे या सर्वांनाच आता आडवे पाडून जिहाद्यांच्या विचारसरणीचा लक्ष्यभेद करायला हवा !

असे भारतात कधी घडू शकते का ?

सौदी अरेबियाच्या इस्लामशी निगडित खात्याचे मंत्री डॉ. अब्दुल्लातिफ बिन अब्दुलअजीज अल-शेख यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मशिदींवर जे भोंगे लावले जातात, त्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे.

कठोर निर्बंधांमधील दुजाभाव !

आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर (सोलापूर) येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. लाखो वारकरी आणि भाविक अत्यंत श्रद्धेने एकत्रित येतात; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने घातलेल्या कठोर निर्बंधामुळे संपूर्ण वर्षभरात केवळ आषाढीच काय, तर अन्य कोणतीही यात्रा भरली नाही.

पंजाबमधील मुसलमानबहुल असणारे क्षेत्र स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित !

देशातून काँग्रेसचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आले असतांनाही तिचे मुसलमान लांगूलचालन करण्याचे प्रयत्न अद्यापही सुटत नाही, हे यातून लक्षात येते ! अशा काँग्रेसला हिंदूंनी आता इतिहासजमा करण्याचीच आवश्यकता आहे !

रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर धाराशिव जिल्हा आणि सोलापूर शहरात संचारबंदीत शिथिलता !

सध्या सोलापूर जिल्हा कोरोना हॉटस्पॉट आहे, तर काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची गंभीर स्थिती होती. असे असूनही केवळ अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी रमजान ईदच्या निमित्ताने नियम शिथील का केले जातात ?

धगधगता बंगाल !

धगधगत्या बंगालची एकूण परिस्थिती पहाता नि भविष्यातील संभाव्य धोके यांकडे लक्ष ठेवून केंद्राने वेळेतच योग्य पाऊल उचलणे आवश्यक आहे, हेच खरे !

कोरोनाकाळात ख्रिस्त्यांकडून होणारे धर्मांतर हा मानवतेसाठी कलंक !  – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज, श्री अखंडानंद आदिवासी गुरुकुल आश्रम, इंदूर

‘चर्चा हिंदु राष्ट्राची ! या विशेष परिसंवादांतर्गत ‘कोरोना संसर्गाच्या काळातही लाखो हिंदूंचे धर्मांतर : का आणि कसे ?’ या विषयावर चर्चासत्र

मुसलमानांचे धोकादायक ध्रुवीकरण !

भाजपच्या वाढलेल्या जागांच्या मागे हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण झाले, असेही सांगितले जात आहे; मात्र हिंदूंच्या ध्रुवीकरणाला मुसलमानांच्या मतांच्या ध्रुवीकरणाने धोबीपछाड दिली, हे हिंदूंना स्वीकारावे लागेल.

बंगाल निवडणुकीचे युद्ध !

आज केवळ आणि केवळ हिंदुहिताचा पक्ष जनतेला हवा आहे. बंगालमधील हिंदूंच्या हत्या सत्रावर सत्तापालट हे उत्तर असेल, तर तो अवश्य होऊ दे; मात्र सत्तापालट होऊनही हिंदूंच्या हत्या होतच राहिल्या, तर त्यापेक्षा हिंदूंचे दुर्दैव काहीही नसेल !