देहलीच्या प्रगती मैदानात खलिस्तानी झेंडा लावण्याची खलिस्तान्यांची धमकी !
मूठभर खलिस्तानी पोलीस आणि प्रशासन यांना वेठीस धरत आहेत. अशांना धडा शिकवण्यासाठी भारताने कठोर होणे आवश्यक !
मूठभर खलिस्तानी पोलीस आणि प्रशासन यांना वेठीस धरत आहेत. अशांना धडा शिकवण्यासाठी भारताने कठोर होणे आवश्यक !
(म्हणे) ‘मी सावरकर नाही, गांधी आहे; क्षमा मागणार नाही !’ – राहुल गांधी यांचा पुनरूच्चार !
काँग्रेसने यापूर्वी श्रीरामाचे अस्तित्व नाकारत रामसेतू तोडण्याचा घाट घातला. हेही लक्षात घेत हिंदूंच्या देवतांच्या अवमानाच्या विरोधातही कठोर होत त्यांच्याविषयी अधिकाधिक माहिती शाळा आणि महाविद्यालये यांतून शिकवणे आवश्यक आहे. तरच पुढच्या पिढीमध्ये देवतांविषयी अधिक भाव निर्माण होईल.
लंडनमध्ये खलिस्तानवाद्यांकडून भारतीय उच्चायुक्तालयावर आक्रमण !
खलिस्तानची चळवळ चिरडण्यासाठी आता यावर न थांबता पंजाब, देशातील अन्य भागांतील आणि विदेशातील खलिस्तानांच्या विरोधात कारवाईसाठी प्रयत्न होणे आवश्यक !
जनतेने काँग्रेसलाच संपवण्याच्या स्थितीत आणल्यामुळे गेल्या ९ वर्षांत भारताची भरभराट होत आहे. काँग्रेस पूर्णपणे संपली की, देशाची प्रचंड भरभराटच होईल !
”दाऊद इब्राहिम, ओसामा बिन लादेन यांच्यात आणि राहुल गांधी यांच्यात काय फरक आहे ? ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची भूमिका आणि आताची राहुल गांधी यांची भूमिका एकच आहे. त्यामुळे ते देशद्रोही आहेत हे सिद्ध होते.”
जगभरात भारताची प्रतिमा मलीन करणार्या अशा लोकांमध्ये ‘राष्ट्रभक्ती किती आहे ?’ हे स्पष्ट होते ! अशी मानसिकता असलेल्या लोकांचा भरणा असलेल्या काँग्रेस पक्षाने भारतावर सर्वाधिक काळ राज्य करणे, हे भारतियांसाठी दुर्दैवी आहे !
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे केंब्रिज, इंग्लंड येथे झालेले व्याख्यान हे ‘मेड इन चायना’ (चीनने तयार केलेले) असल्याचे भासते. चीनचे कौतुक आणि भारतावर टीका करणारे भाषण म्हणजे भारतीय लोकशाहीवरील एक आक्रमण !
भारतातील अर्ध्याहून अधिक राज्यांत भाजप अथवा भाजपसमर्थित सरकार असतांना आणि काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ही यांपैकी ६ राज्यांतून निर्विघ्नपणे गेलेली असतांना राहुल गांधी यांच्या या विधानावर एखादे शेंबडे पोर तरी विश्वास ठेवील का ?