शिवराज्यभिषेकदिनी कोल्हापूर येथे धर्मांधांनी ठेवले टिपू सुलतान याच्या  समर्थनार्थ ‘स्टेटस’ !

हा हिंदूंना डिवचण्याचा आणि आक्रमकांचे उदात्तीकरण करण्याचाच प्रकार नव्हे का ? यातून त्यांचे हिंदूंविरुद्ध काही षड्यंत्र रचले जात नाही ना ?, याची पोलिसांनी चौकशी करणे आवश्यक आहे !

कर्नाटकातील बेलुरू रथोत्सवात कुराण पठण करू नये; म्हणून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन !

मोहर्रमच्या मिरवणुकीत श्रीमद्भगवत्गीतेचे पठण किंवा वेदमंत्रपठण कधीतरी होते का ? किंवा असे होऊ शकते का ? त्यामुळे हिंदूंकडून हा एकतर्फी सर्वधर्मसमभाव किती दिवस दाखवला जाणार ?

हिंदूंची संपत्ती हडपण्‍याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्‍फ कायदा’ रहित करा ! – हुपरी (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनात हिंदूंची मागणी

आंदोलन झाल्‍यावर पोलीस उपनिरीक्षक पंकज गिरी आणि हुपरी नगर परिषद प्रशासकीय अधिकारी क्षितिज देसाई यांनी आंदोलनस्‍थळी येऊन निवेदन स्‍वीकारले.

औरंगजेबाच्या समर्थनार्थ भ्रमणभाषवर ‘स्टेटस’ : कोल्हापूर जिल्ह्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद !

औरंगजेबाचे समर्थन करणार्‍यांनी ‘औरंगजेबी कृत्ये’ करू नयेत, यासाठी त्यांच्यावर आताच कठोर कारवाई करा !

हिंदूंवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधाचा निषेध करण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘नगर बंद’ची हाक !

येथील बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावर आक्रमणकर्त्यांना अद्याप अटक झाली नाही. या विरोधात सकल हिंदु समाजाच्या वतीने ६ मार्च या दिवशी ‘नगर बंद’ची हाक देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग : रेडी येथील यशवंतगडाजवळ आजपासून बेमुदत उपोषण !

अनधिकृत बांधकामापासून गडाचे संरक्षण होण्यासाठी प्रयत्न करणार्‍या शिवप्रेमींना वेंगुर्ला पोलीस ठाण्यातून सी.आर्.पी.सी. कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली, हे दुर्दैवी आहे.

मुंबईतील हिंदु जनआक्रोश मोर्च्‍यात भडकावणारी वक्‍तव्‍ये केली जाणार नाहीत, याची निश्‍चिती करा !

महाराष्‍ट्रभरात हिंदु जनआक्रोश मोर्चे हे लव्‍ह जिहाद, हिंदूंचे धर्मांतर आदी आघातांच्‍या विरोधात होत असून त्‍या माध्‍यमातून लक्षावधी हिंदू एकवटले आहेत. सिब्‍बल यांचा यास विरोध असणे, यातूनच काँग्रेसचा हिंदुद्वेष्‍टेपणा उघड होतो !

विशाळगडावर अतिक्रमण चालूच : शिवप्रेमी संतप्‍त !

विशाळगडावर वारंवार केली जाणारी अतिक्रमणे म्‍हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा होणारा अवमानच !

संपूर्ण भारतात धर्मांतरबंदी कायदा लागू करावा !

महाराष्‍ट्रासह संपूर्ण भारतात धर्मांतरबंदीचा कायदा लागू करावा, या मागणीला वाचा फोडण्‍यासाठी आणि याकडे सरकारचे लक्ष वेधण्‍यासाठी या मोर्च्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते.

पाकमधील हिंदूंच्या निर्घृण हत्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवावा !

हिंदूंसाठीच भारताने ‘सीएए’ कायदा बनवला आहे; पण त्यालाही विरोध करण्यात आला. त्यांना भारताविना पर्याय नाही. त्यामुळे त्यांना भारतात आश्रय मिळाला पाहिजे.