लव्‍ह जिहादविरोधी कायदा तात्‍काळ संमत करण्‍यासाठी ‘शिवप्रहार प्रतिष्‍ठान’ संघटनेचे आझाद मैदानात आंदोलन !

या मागण्‍यांसाठी हिंदूबहुल भारतातील हिंदूंना आंदोलन करावे लागणे दुर्दैवी !

औरंगजेबाचे समर्थन करणार्‍यांना पक्षात प्रवेश दिल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक !

कादिर मौलाना याने औरंगजेबाचे उद्दात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला असून राज्यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारी जनता हे खपवून घेणार नाही, अशी चेतावणी हिंदु राष्ट्रसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय अडोळे यांनी दिली आहे

(म्हणे) ‘कायदा-सुव्यवस्थेसाठी क्षमा मागितली; पण छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याचा आदेश मागे घेतलेला नाही !’ – कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा, गोवा

‘‘मी मागितलेली क्षमा मनापासून नव्हती, तर ती कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मागितली होती.’’ – सरपंच जोसेफ सिक्वेरा. अशा लोकप्रतिनिधींवर कधीतरी विश्वास ठेवता येईल का ?

गोवा : नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर पाडण्याचा प्रयत्न भक्तगणांनी सतर्कतेने हाणून पाडला !

हिंदूंची मंदिरे आता प्रशासनापासूनही असुरक्षित समजायची का ? मंदिर पाडण्यापूर्वी संबंधितांना त्याची कल्पना देणे आणि त्यामागील कारण सांगणे, अशी प्रशासनाची पद्धत आहे कि नाही ?

गोवा : झुवारीनगर येथे ‘जनकल्याण सेवा समिती’ यांचा सांकवाळ पंचायतीच्या विरोधात ‘झोळी’ कार्यक्रम

राजभवनमध्ये गोशाळा उभारणारे सरकार यात लक्ष घालून ही समस्या सोडवेल का ?

गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण हटवून तेथे पुन्हा भगवा फडकाण्यासाठी संघर्ष चालूच रहाणार ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्रातील शौर्याचे प्रतीक असलेल्या गड-दुर्गांवरील आक्रमण म्हणजे लँड जिहादचा प्रकार आहे. गड-दुर्गांमुळे छत्रपती शिवाजी महारांजांचे स्मरण होते. सध्याच्या स्थितीत तेथे मशीद, मजार, कबरी यांमुळे ‘ते मोगलांचे आहेत कि काय ?’, असे वाटते.

कळंगुट पंचायतीला पोर्तुगालच्या फुटबॉलपटूचा पुतळा चालतो, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा का चालत नाही ?

‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या या प्रक्रियेसाठी अनेक अडथळे आणण्यात आले. आज कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झाला त्याला कळंगुट पंचायतीचे आडमुठे धोरण उत्तरदायी आहे.’’

गोवा : शिवप्रेमींच्या आंदोलनानंतर कळंगुटचे सरपंच सिक्वेरा यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा आदेश मागे

धर्म आणि राष्ट्र प्रेमी संघटित झाल्यास काय होऊ शकते ? याचे हे उदाहरण सर्वत्रच्या राष्ट्र-धर्मप्रेमींनी लक्षात ठेवावे !

छत्तीसगडमधील काँग्रेस शासन हिंदुविरोधी ! – पं. नीलकंठ त्रिपाठी महाराज, संस्थापक, श्री नीलकंठ सेवा संस्थान, रायपूर, छत्तीसगड

राज्यात हिंदु देवतांची विटंबना झाल्यावर ती करणार्‍यावर कारवाई न करता प्रशासनाकडून सर्वप्रथम त्याविषयी संताप व्यक्त करणारे धार्मिक संत आणि हिंदुत्वनिष्ठ नेते यांच्यावर कारवाई करण्यात येते.

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या ६ विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले !

हिंदूबहुल भारतात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई होणे, हा हिंदूंचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न होय !