भुरट्या चोरांना मार्गावर आणण्यासाठी मुंबई पोलिसांची आरोपी दत्तक योजना !

गुन्हेगारी रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने त्यांना अशा योजना राबवाव्या लागत आहेत. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत आरोपींना देण्यात येणारी रक्कम पोलिसांच्या खिशातून द्यायला हवी ! इथेही पोलिसांनी भ्रष्टाचार केला तर . . . !

कृषी कायद्यातील सुधारणांचा पुरस्कार करणारे पवार खरे कि आंदोलनाला पाठिंबा देणारे पवार खरे ? – भाजप

केवळ काँग्रेसच्या दबावाखाली येऊन राज्य सरकारसाठी शेतकरी हितापेक्षा सत्ता राखणे आणि राजकारण करणे महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट होते.

श्री विठ्ठल दर्शनासाठी ऑनलाईन दर्शन पास बुकींगची आवश्यकता नाही

ओळखपत्र दाखवून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यास प्रारंभ

बजरंग दलाच्या वतीने तासगाव मारुति वेस येथे शनिवारी महाआरतीचे नियोजन !

महाआरतीच्या निमित्ताने सर्व श्रीराम भक्त आणि हिंदु बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बजरंग दलानी केले आहे.

दुसर्‍या टप्प्यांत पंतप्रधान, सर्व मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचे लसीकरण होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व खासदार, आमदार, तसेच आजार असणारे अन्य राजकीय नेते यांचे लसीकरण केले जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २८ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत पन्हाळगड ते विशाळगड होणारी गडकोट मोहीम स्थगित ! – रावसाहेब देसाई, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अध्यक्ष

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय धोरणाला सहकार्य करण्यासाठी पन्हाळगड ते विशाळगड मोहीम स्थगित.

आपत्काळात सत्त्वगुणी समाजाच्या रक्षणाचे नेतृत्व प्रथमोपचारक साधकांनी करावे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘योग: कर्मसु कौशलम् ।’ प्रथमोपचार प्रशिक्षण हा उपक्रम ज्ञान, भक्ती अन् कर्म या मार्गांचा त्रिवेणी संगम आहे – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

पाकने केलेल्या ‘शाहीन-३’ क्षेपणास्त्राच्या परीक्षणामध्ये पाकचेच नागरिक घायाळ !  

बलुचिस्तानमधील डेरा गाझी खान येथे करण्यात आले, तेव्हा डेरा बुग्ती येथील रहिवासी भागात हे क्षेपणास्त्र पडल्याने अनेक घरांची पडझड झाली आणि अनेक नागरिक घायाळ झाले.

बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकावण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले

या वेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला. पोलिसांनी रोखल्याने शिवसैनिकांनी सीमेवरच ठाण मांडले. जोपर्यंत भगवा फडकावणार नाही, तोपर्यंत मागे फिरणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

नरवीर बहिर्जी नाईक यांच्या सांगली जिल्ह्यातील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय ! – आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री

छत्रपती शिवरायांसाठी कार्य करणार्‍या मावळ्यांचा इतिहासही प्रेरणादायी आहे.