सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! – मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती
महाराष्ट्र शासनाने बेळगाव, भालकी, निपाणी, बिदर यांसह ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट व्हावीत यासाठी सर्वाेच्च न्यायालयात २९ मार्च २००४ या दिवशी खटला प्रविष्ट केला आहे.