रस्त्यावर वस्तूंची विक्री करणार्‍या २ महिलांकडून पोलिसांवर आक्रमण !

पोलीसच मार खातात म्हणजे त्यांचे प्रशिक्षण नीट होत नाही का ?

स्वामीभक्तांचा २० सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी अनुद्गार काढणारे ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी शुक्रवार, २० सप्टेंबर या दिवशी शहर आणि जिल्ह्यातील स्वामीभक्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

श्री स्वामी समर्थांचा अवमान करणारे ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा नोंद करा !

श्री स्वामी समर्थांचा अवमान करणारे ज्ञानेश महाराव यांच्यावर त्वरित गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन स्वामीभक्तांच्या वतीने शाहूवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आले.

अचलपूर येथे धर्मांधांकडून पुतण्या आणि काका यांना मारहाण !

काही ना काही निमित्त शोधून हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर वचक रहाण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटनच आवश्यक !

रेल्वे अपघाताचा प्रयत्न करणारे संशयित २७ वर्षांनंतर कह्यात !

पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे २७ वर्षांनंतर आरोपी कह्यात येत असल्यामुळे गुन्हेगारांची संख्या वाढत आहे, हे दुर्दैवी !

३ महिन्यांत केवळ १५१ रुग्ण आढळले

पुणे महापालिका आरोग्य विभागाचे आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले की, पुणे महापालिकेच्या हद्दीत सरकारी रुग्णालयात डेंग्यूचे २०२, तर खासगी रुग्णालयात २ सहस्र ५७७ अशी एकूण २ सहस्र ७७९ रुग्णांची नोंद आहे.

‘ठाणे खाडी पूल-३’ प्रकल्पातील मार्गिका १५ दिवसांत खुली !

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या ‘ठाणे खाडी पूल-३’ प्रकल्पातील दक्षिणेकडील म्हणजेच मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अमरावती येथे राम इंडस्ट्रिजला लागली आग !; अकोला येथे खासगी बसचा अपघात !

बडनेरा मिनी बायपास मार्गावरील एम्.आय.डी.सी. परिसरात राम इंडस्ट्रिज या खाद्यतेल आस्थापनाच्‍या कारखान्‍याला १८ सप्टेंबरला सकाळी भीषण आग लागली.

धर्मांधांकडून वीज खंडित करून गणेशोत्सव मिरवणुकीवर दगडफेक !

हिंदूंच्या मिरवणुकींवर धर्मांधांचे आक्रमण आणि पोलिसांकडून हिंदूंचीच गळचेपी, हे नित्याचेच झाले आहे. असे प्रकार रोखण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच एकमेव उपाय आहे !

Corruption Wayanad : साहाय्यता कार्याच्या खर्चामध्ये केरळमधील साम्यवादी सरकारने घोटाळा केल्याचा आरोप

केरळ उच्च न्यायालयाने या घोटाळ्याची चौकशी करण्याचा आदेश देऊन सत्य जनतेसमोर आणावे, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !