Ghazipur Temple Theft : उत्तरप्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील श्री दुर्गादेवीच्या २ मंदिरांमध्ये चोर्‍या !

गाझीपूर जिल्ह्यातील देवरिया आणि सब्बलपूर खुर्द गावात असलेल्या श्री दुर्गादेवीच्या मंदिरांत चोर्‍या झाल्या. दोन्ही घटनांमध्ये देवीच्या मूर्तीला अर्पण केलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले.

Donald Trump Assassination Attempt : गोळीबारात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले !

एरव्ही भारतातील लोकशाही धोक्यात असल्याची आवई उठवणार्‍या अमेरिकेने आधी स्वतःच्या देशातील लोकशाही किती असुरक्षित आहे, हे जाणावे !

बसमध्ये मौलवीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग : अन्य महिलांनी दिला चोप !

धार्मिक शिकवण देणार्‍यांमध्ये अशा वासनांधांचा भरणा असूनही एकही मुसलमान त्याचा निषेध करत नाही, हे लक्षात घ्या !

Obscene Video : प्रेमसंबंधाला विरोध असल्याने पिता आसिफने स्वतःच्याच मुलीचे अश्‍लील व्हिडिओ केले प्रसारित !

अल्पसंख्य असलेले मनाविरुद्ध झाल्यास गुन्हेगारी करण्यात कुठल्याही थराला जाऊ शकतात, याचे हे एक उदाहरण !

Farmers Petitions Found In Garbage : शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिलेली निवेदन पत्रे सापडली कचरापेटीत !

शेतकर्‍यांच्या समस्येविषयी ६ दशकांच्या सत्ताकाळात काँग्रेसने काहीच केले नाही, आताही तिची तीच गत आहे, हे अशा घटनांतून लक्षात येते !

‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ हे आदर्श राष्ट्र

‘अश्‍लील चित्रपट, ‘पब ’, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांसारख्या गोष्टींना शासनकर्त्यांनी मान्यता दिल्याने राष्ट्रातील जनतेचे चारित्र्य नष्ट होत आहे. ‘रामराज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ आदर्श होते; कारण ती राज्ये चारित्र्यसंपन्न होती.

गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्लक

मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करत असतो; पण सखोल जागी पाणी साठते आणि ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्याचप्रमाणे संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही.

रेल्वे पोलिसांसाठी हे लांच्छनास्पद !

अमळनेर (जळगाव) येथे ‘भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर’ थांबवून धर्मांधांनी २० मिनिटे रेल्वेवर दगडफेक केली. यासाठी त्यांनी ८ वेळा साखळी ओढून रेल्वे थांबवून ठेवली. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी तब्बल २४ घंटे विलंबाने गुन्हा नोंद केला.

भक्ती ही सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठतम असणे !           

भक्तीचे महत्त्व भक्तच जाणू शकतो. ते शब्दाने वर्णन करणे शक्य नाही. भक्तीचे वर्णन करावयास मानवी शब्द न्यूनच पडतील. भक्ती भक्तांच्या मनानेच जाणणे शक्य आहे. ती अनुभवाने समजू शकते. स्वानुभवानेच अनुभवता येणार्‍या भक्तीविषयी शब्दांच्या अवडंबराने कंठशोष करण्यापेक्षा तिचा अनुभव घेऊन पहा, ती समजून घ्या, तिच्यापासून चांगली फळे प्राप्त करून घ्या. भक्तीमार्ग सर्वांना अनुकूल असाच आहे. सर्व … Read more