रेल्वे पोलिसांसाठी हे लांच्छनास्पद !

फलक प्रसिद्धीकरता

अमळनेर (जळगाव) येथे ‘भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर’ थांबवून धर्मांधांनी २० मिनिटे रेल्वेवर दगडफेक केली. यासाठी त्यांनी ८ वेळा साखळी ओढून रेल्वे थांबवून ठेवली. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी तब्बल २४ घंटे विलंबाने गुन्हा नोंद केला.