भक्तीमार्ग

‘हरिला भक्तीचे बंधन, घासितो नाथाघरी चंदन ।’ या भजनपंक्तीत सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी भक्तीचे मर्म उलगडले आहे. संत एकनाथांच्या घरी काम करणारा आणि जनाबाईला साहाय्य करणारा विठ्ठल त्यांच्या निस्सीम …

भक्ती म्हणजे काय ?

भगवंताची भक्ती करणे, म्हणजे सुख आणि भगवंताला विसरणे, म्हणजे दुःख. याची जाणीव साधना करणार्‍या भक्ताला असल्यामुळे तो आर्ततेने सतत देवाला आळवत असतो.

संपादकीय : शहरी नक्षलवाद रोखणारा कायदा !

महाराष्ट्र शासनाने ११ जुलै या दिवशी शहरी नक्षलवादाच्या विरोधात स्वतंत्र कायदा करण्यासाठी ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम, २०२४’ हे विधेयक विधानसभेत सादर केले. या विधेयकावर विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत चर्चा होऊन..

सनातनची ग्रंथमालिका : भावजागृतीसाठी साधना

विविध कृती करतांना स्वतः लहान मुलगी असून स्वतःसमवेत श्रीकृष्ण असल्याचा साधिकेचा भाव या ग्रंथातील तिच्या चित्रांतून प्रतीत होतो. ही चित्रे पहाणार्‍यांचादेखील ईश्वरा-प्रतीचा भाव जागृत करतात.

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !

या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सर्वांना लाभली आहे. त्यामुळे जिज्ञासू, तसेच हितचिंतक यांनी ‘धर्मप्रसाराचे कार्य करणे आणि त्यासाठी धन अर्पण करणे’, यांद्वारे गुरुपौर्णिमेचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्यावा.

वारी : भावभक्तीचा महासागर !

‘विठुमाऊली तू, माऊली जगाची’, असा विठ्ठलमहिमा आळवत लक्षावधी वारकरी प्रतिवर्षी वारीला जातात आणि परत आल्यावर स्वतःपुरतीच नव्हे, तर परिसरातही विठ्ठलाची उपासना उत्साहाने चालू करतात.

‘पांडुरंग’ या नावामागील शास्त्र !

‘विठ्ठल हे विष्णूचे रूप असून ‘वि’ म्हणजे जाणणे, तर ‘ठोबा’ म्हणजे ज्ञानमय मूर्ती. विठ्ठलाची मूर्ती काळी असली, तरी सूक्ष्म दर्शनेंद्रियांवाटे ती पांढरीच दिसते, म्हणून ‘पांडुरंग’ या नावाने तिला ओळखले जाते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वारकर्‍यांची अनुपम विठ्ठलभक्ती !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वारकऱ्यांचे जाणून घेतलेले मनोगत इथे प्रस्तुत करीत आहोत.

साधकांमधील तीव्र अहंभावाचे रूपांतर भक्तीभावात करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट होण्यापूर्वी मी नियती, प्रारब्ध, देव इत्यादींवर श्रद्धा ठेवून जीवन जगत होतो; मात्र माझ्यातील अहंभावामुळे माझ्या जीवनात सतत उलथापालथ होऊन मी दुःखाच्या खाईत लोटला जायचो…

गुरुपौर्णिमा आणि श्री गुरु यांचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व !

‘आषाढ पौर्णिमेचा दिवस हा ‘गुरुपौर्णिमा’ आणि ‘व्यास जयंती’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ‘गुरुपूजन’ केले जाते. महर्षि वेदव्यास हे पराशरऋषि आणि सत्यवती यांचे सुपुत्र होते.