
चामराजनगर (कर्नाटक) – विविध मागण्यांची पूर्तता करून समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी काही शेतकर्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची डॉ. बी.आर्. आंबेडकर स्टेडियम येथे आयोजित एका जाहीर सभेत १० जुलैला भेट घेतली. या वेळी शेतकर्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांची निवेदन पत्रे सादर केली. ही निवेदनपत्रे ३ दिवसांनी, म्हणजे १३ जुलैला कचरापेटीत सापडली. मुख्यमंत्र्यांनी येथे काँग्रेसच्या एका सभेला भेट दिली होती.
📌Farmers’ representation letters to Karnataka Chief Minister Siddaramaiah found in the trash
👉This highlights the #Congress party’s sensitivity towards farmers!
👉Despite six decades of power, Congress has done nothing about farmers’ issues, and even now, the situation… pic.twitter.com/OfoAC2U34i
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 14, 2024
चामराजनगर येथील या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी निवेदने स्वहस्ते स्वीकारली होती. हा कार्यक्रम झाला होता. त्याच मैदानावर कचरा पेटीत ही निवेदने नुकतीच आढळली. ही उद्दामपणाची सीमा असल्याचा संताप शेतकरी संघटनांनी व्यक्त केला आहे.
संपादकीय भूमिका
|
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या निकषांपलीकडे जाऊन आर्थिक साहाय्य देणार
भरारी पथक निर्माण करून गोहत्या आणि गोतस्करी नियंत्रणात आणणार ! – जिल्हा पोलीस अधीक्षकांची ग्वाही
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court