मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करत असतो; पण सखोल जागी पाणी साठते आणि ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्याचप्रमाणे संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही. त्यांची दयादृष्टी सर्वांवर सारखीच असते; पण जो शुद्ध अंतःकरणाने त्यांच्या ठिकाणी लीन असतो, त्याला श्रद्धेनुसार यथोचित फलप्राप्ती होते.
गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्लक
नूतन लेख
- मनाचे पावित्र्य टिकल्यास परमेश्वर साहाय्य करत असल्याने मन स्वच्छ आणि निर्मळ ठेवा !
- आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून अनुसंधान अखंड टिकू द्या !
- योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !
- नास्तिकतावादीही सश्रद्ध असतात !
- योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !
- नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घेण्याचे महत्त्व !