त्रिपुरामधील धर्मांतराच्या समस्येवर उपाय आणि त्यामध्ये मिळालेले यश !

‘नाव सुरक्षित राहिली, तर नावाडी जिवंत राहील. नावच जर सुरक्षित राहिली नाही, तर नावाडी कसा वाचेल ? हिंदू वाचले, तर साधू रहातील. हिंदूच वाचले नाहीत, तर साधू कुठे रहाणार ? त्यासाठी प्रथम हिंदु धर्माची नाव वाचवली पाहिजे. त्यानंतर स्वत:ला वाचवले पाहिजे.’

हिंदूंच्या नाशासाठी आणि मुसलमानांच्या लाभासाठी कायद्याचा वापर !

२ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘विवाह कायद्यातून मुसलमानांना वगळल्याने त्यांची लोकसंख्या वाढली, हिंदूंना पोटगी देणे बंधनकारक; मात्र मुसलमानांना नाही आणि प्रत्येक पंथासाठी वेगळे दिवाणी कायदे’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

पुणे येथील चांदणी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प’ उभारणार !

येथील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी पुणे महापालिकेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या २० फूट उंचीच्या पुतळ्याचा समावेश असलेल्या ‘हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्पा’ची उभारणी करण्यात येणार आहे.

पू. भगवंत कुमार मेनरायकाका यांच्या पार्थिवातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे आणि त्यांचे अंत्यदर्शन घेणार्‍यांनाआध्यात्मिक लाभ होणे

संतांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी अन्वेषण यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रिया यांविषयी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केलेले विश्लेषण

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात मी अधिवक्ता होतो. ‘सीबीआय’ने मलाच अटक करून ४२ दिवस कारावासात ठेवले. त्यामुळे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचा अधिवक्ता म्हणून माला काम पहाता आले नाही.

बुलढाणा येथे विधवांकडून वडाचे पूजन !

येथील दत्तपूर गावातील सुवासिनींनी वटपौर्णिमेनिमित्त विधवांना कुंकू लावले, त्यांचे पूजन केले आणि त्यांनाही वडपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेमध्ये घालून दिलेल्या अद्वितीय कार्यपद्धती !

‘प.पू. डॉक्टरांनी ‘साधकांची वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती’, हा व्यष्टी उद्देश आणि ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना हा समष्टी उद्देश ठेवून सनातन संस्थेची स्थापना केली आहे. त्यासाठी प.पू. डॉक्टरांनी सनातन संस्थेमध्ये ‘साधकांच्या साधनेला पोषक ठरतील’, अशा कार्यपद्धती घालून दिल्या आहेत…

पिंपळेगुरव (पुणे) येथे पुरुषांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाला घातले फेरे !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे अशा कृती होत आहेत, यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक !

असामान्य सूक्ष्मज्ञान आणि ज्ञानाची प्रगल्भता असणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

नामपट्ट्यांचा हरवलेला खोका सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या ठिकाणी शोधताच अन्य एका गठ्ठ्यासमवेत सापडणे

आपत्काळात साधना करणे कठीण असून हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी जे प्रयत्न करतील, त्यांची आध्यात्मिक प्रगती शीघ्र गतीने होईल !

‘हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यातून साधना कशी करावी ?’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले मार्गदर्शन !