हिंदुहितासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चिंतन आजही मूलगामी ! – सौ. मंजिरी मराठे
हिंदु समाज संघटन ही काळाची आवश्यकता असून कौटुंबिकता, सामाजिकता, राष्ट्रीयता, आर्थिक व्यवहार या गोष्टींत हिंदुत्वाचा विचार प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणल्याविना पर्याय नाही.