पाकिस्तानमध्ये गॅस सिलिंडरची किंमत १० सहस्र रुपये !
पाकच्या विदेशी चलनाच्या गंगाजळीमध्ये अल्प पैसे राहिले आहेत. पाक सरकारकडे सरकारी कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठीही पैसे नाहीत.
पाकच्या विदेशी चलनाच्या गंगाजळीमध्ये अल्प पैसे राहिले आहेत. पाक सरकारकडे सरकारी कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठीही पैसे नाहीत.
धर्मांधांचे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे धाडस होणार नाही, अशी कारवाई सरकारने धर्मांधांवर केली पाहिजे !
हे सर्व मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत. मंदिर व्यवस्थापन भक्तांकडे असेल, तर भक्त देवनिधी कधी लुटणार नाहीत. यासाठी मंदिराचे सरकारीकरण रहित करावे, अशीही मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घडणे हिंदूंना अपेक्षित नाही. यातील दोषीवर सरकारने कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे !
इस्लामिक स्टेटकडून ज्या प्रकारे लोकांच्या हत्या करण्यात आल्या, त्याला पाकिस्तानी मौलवी ‘जिहाद’, म्हणजे ‘पवित्र युद्ध’ म्हणत असतील, तर तो इस्लामचा द्रोह आहे, असे खर्या इस्लामवाद्यांनी सांगायला हवे !
साप आढळल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या संतप्त पालकांनी प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा अरोप करत शाळेच्या मुख्याध्यापकांवर आक्रमण केले.
आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! आसाम इस्लामी देशांत नाही, याची जाणीव धर्मांधांना करून देण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
इस्लामी देशांप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे देशभरातील हिंदूंना लज्जास्पद !
‘गोवा एअर ट्रॅफिक कंट्रोल’ला ‘ई मेल’द्वारे विमानात बाँब असल्याची माहिती देण्यात आली होती; मात्र हा ‘ई मेल’ कुणी आणि का पाठवला ? हे अद्याप कळू शकले नाही.
सरकारच्या या निर्णयामुळे अहिंसावादी जैन पंथियांना संपूर्ण भारतामध्ये मोर्चे काढून निषेध आंदोलने करावी लागली. त्यामुळे केवळ जैन पंथियांच्याच नव्हे, तर कोणत्याही धार्मिक स्थळांचे महत्त्व जाणून घेऊन सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे.