सनातन धर्माच्या रक्षणासाठी आयुष्यभर ब्रह्मचारी रहाण्याची शपथ घेणारे जालौन (उत्तरप्रदेश) येथील द्विवेदी बंधूंचा करण्यात आला सत्कार !

वाराणसी येथील हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील घटना !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप :मद्यपीकडून आक्रमण !; तरुणीवर लैंगिक अत्याचार करणारे ३ धर्मांध अटकेत !

अश्लील छायाचित्र आणि व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत ३ तरुणांनी २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. वासीम सय्यद, आरीफ खान, मुस्तकीम उपाख्य राजू सय्यद अशी त्यांची नावे आहेत.

पैठण येथील सोहळ्यात प.पू. शांतिगिरी महाराजांना ‘महाभागवत’ उपाधी प्रदान ! 

शांतिब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज समाधी चतुःशतकोत्तर रौप्य महोत्सव तथा ग्रंथ कौस्तुभ एकनाथी भागवत जयंती सुवर्ण महोत्सव निमित्त श्रीक्षेत्र पैठण येथे २२ नोव्हेंबर या दिवशी ‘अखंड हरिनाम सप्ताह सोहळा’ आयोजित करण्यात आला होता.

सावधान मुंबई !

अनुमती न घेता मोर्चे काढणे, आंदोलन करणे या गोष्टी मुंबईत काय, तर राज्यातही अधूनमधून चालू असतात; परंतु मुंबईतील डोंगरीमध्ये मागील ४ दिवसांपासून एका स्थानिक दर्ग्याच्या उरुसाच्या निमित्ताने…

असा संघटितपणा सर्वत्रच्या हिंदूंमध्ये हवा !

कायदा धाब्यावर बसून कर्णकर्कश डी.जे.च्या आवाजात रात्री उशिरापर्यंत उरूसाच्या निमित्ताने मिरवणूक काढणार्‍या धर्मांध मुसलमानांच्या विरोधात २४ नोव्हेंबरच्या रात्री डोंगरी येथे शेकडो हिंदू रस्त्यावर उतरले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

Exclusive : खासगीकरण नव्हे, ‘एस्.टी.’ महाराष्ट्र शासनाचीच रहाणार !

एकेकाळी भरभराटीला असणारे ‘महाराष्ट्र राज्य परिवहन (एस्.टी.) महामंडळ’ अस्वच्छ बसस्थानके, भंगारात काढायच्या स्थितीला आलेल्या बसगाड्या आणि त्यात राजकीय अनास्थेमुळे अक्षरश: डबघाईला आले होते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या अनुषंगाने धर्माचरण आणि साधना यांचे महत्त्व !

सात्त्विक हिंदु राष्ट्रात कोणताही भ्रष्टाचार नसेल !

तमिळनाडूतील हिंदू आणि हिंदी विरोध : एक दृष्टीक्षेप !

तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ज्याप्रकारे विखारी आणि द्वेषपूर्ण भाषण करून सनातन धर्म संपवण्याची भाषा केली होती, तमिळनाडू ही द्रविडभूमी म्हणून फुशारक्या मारल्या होत्या…

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

आयुर्वेदाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य मिळवता येते. आयुर्वेद हे ईश्‍वरनिर्मित शास्त्र आहे. त्यामुळे आयुर्वेदाची मूलतत्त्वे शाश्‍वत आणि चिरंतन आहेत.