गोव्यात ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते औपचारिकरित्या प्रारंभ 

क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने युवकांना मुख्यमंत्र्यांचा संदेश ! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले, ‘‘माझा युवकांना संदेश आहे की, त्यांनी भ्रमणभाषवर खेळण्याऐवजी प्रत्यक्ष मैदानात खेळावे.’’

दौंड (पुणे) येथील २ अभियंत्यांना लाच घेतांना अटक !

सरकारी विभागात भ्रष्टाचारी असणे, दुदैवी !

पुणे येथे साहाय्यक फौजदारास लाच घेतांना अटक !

पोलीस विभागाला लज्जास्पद !

गडचिरोली येथे सुनेने पती, सासू-सासर्‍यांसह केली ६ जणांची हत्या !

मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करणार्‍यांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा मिळायला हवी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांच्यासह कुटुंबियांना १३७ कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस !

मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती. विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाची (‘एस्.आय.टी.’ची) नियुक्ती केली. पाटील यांनी विधान परिषदेतही उत्खननाचे सूत्र उपस्थित केले.

भारत-पाकिस्तान सीमेवर उभारला जाणार छत्रपती शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा !

भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स’च्या ४१ व्या बटालियनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफिसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते २० मार्च २०२३ या दिवशी ज्या ठिकाणी पुतळ्याची स्थापना होणार आहे

मुंबईत हवेचा दर्जा घसरला !

मुंबईत विविध ठिकाणी पाण्याचा मारा करणारी ३० ‘स्मॉग गन फॉगिंग’ यंत्रे विकत घेण्यात येणार आहेत. या यंत्रांच्या माध्यमातून पाण्याचा फवारा मारता येतो. त्यामुळे धुळीचे कण भूमीवर बसतात.

ललित पाटीलच्या मैत्रिणींना ४ दिवसांची पोलीस कोठडी !

ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी ललित पाटीलच्या संपर्कात होत्या, तसेच त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनीच साहाय्य केल्याचे लक्षात आले आहे.

अर्बन नक्षलवाद्यांना जिहादी आतंकवाद्यांचा पंथ नाही, तर विश्‍वशांतीचा सनातन धर्म रोग वाटतो ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत हाते.

हिंदु धर्म आणि पाश्‍चात्त्य विचारसरणी !

‘हिंदु धर्म मन मारायला, नष्ट करायला, मनोलय करायला शिकवतो, तर पाश्‍चात्त्य विचारसरणी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली मनमानी करायला शिकवते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले