मराठा आरक्षणासाठी मुंबईतील उड्डाणपुलावर गळफास लावून आत्महत्या !

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये आलेल्या जालना येथील सुनील कावळे या व्यक्तीने वांद्रे (पूर्व) येथील पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास लावून आत्महत्या केली.

मुंबईतून हातगाड्या लवकरच हद्दपार होण्याची शक्यता !

वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणार्‍या हातगाड्यांऐवजी चालकांना बॅटरीवर चालणार्‍या ढकलगाड्या देण्याविषयी चाचपणी चालू असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

सातारा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणार ! – खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

संपूर्ण देशाला सार्थ अभिमान वाटेल, असे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक येथे उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या अष्टपैलू गुणांची प्रचीती येईल, तसेच देश-विदेशांतील पर्यटकही आकर्षित होतील.

श्री महालक्ष्मीदेवीची पंचमीला गजारूढ रूपातील पूजा !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची पंचमीला गजारूढ रूपातील पूजा बांधण्यात आली होती.

खासदारांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह !

लोकसभेत जर प्रश्न विचारण्यासाठीही पैसे घेतले जात असतील, तर तसे करणार्‍यांना कायद्यानुसार शिक्षा व्हायलाच हवी. अशांना जर शिक्षा झाली, तरच ज्याला आपण ‘लोकशाहीचे मंदिर’ म्हणतो, त्या संसदेची विश्वासार्हता टिकून राहील !

अमली पदार्थांचा विळखा !

प्रारंभी जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे महाविद्यालयीन विद्यार्थीच नव्हे, तर उच्चभ्रू वर्गातील लोकही यात गुरफटू लागले आहेत. त्यामुळे येणार्‍या भावी पिढ्यांना जर या अमली पदार्थांपासून वाचवायचे असेल, तर कठोर कारवाई करून अमली पदार्थांचे जाळे आणि त्यांमागील सूत्रधार यांना उद्ध्वस्तच करावे लागेल !

मीरारोड येथील दुकानदारावर गोळी झाडण्याचा प्रयत्न फसला !

मुसलमानांची हिंसक मनोवृत्ती लक्षात घ्या ! अशांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !

रुग्णालयाची दुरवस्था पाहून विधानसभा अध्यक्षांनी अधिकार्‍यांना खडसावले !

रुग्णांच्या आरोग्याप्रती असंवेदनशील असणार्‍या रुग्णालय प्रशासनातील संबंधितांवर कठोर कारवाईच करायला हवी !

सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा द्या ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सद्य:स्थितीत भारतामध्ये ख्रिस्ती मिशनरी, कम्युनिस्ट, जिहादी आणि  तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी या शक्ती सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी एकत्र कार्यरत आहेत.