पैशाच्या संपत्तीपेक्षा बुद्धीची संपत्ती महत्त्वाची ! – प.पू. मोहन भागवत, सरसंघचालक

पैशाच्या संपत्तीपेक्षा बुद्धीची संपत्ती महत्त्वाची आहे, हा भारतीय संस्कृतीतील विचार विसरता कामा नये. स्वत:च्या उपभोगासाठी, भविष्याची तरतूद, धार्मिक कार्यासाठी, समाजासाठी, राज्यकर्त्यांसाठी आणि आवश्यकतेच्या प्रसंगी संपत्तीचे समान भाग करावे, असे आवाहन सरसंघचालक प.पू. मोहन भागवत यांनी केले.

आमदारांच्‍या पात्रतेविषयीच्‍या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्‍याची काँग्रेसची मागणी !

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या शिवसेनेच्‍या दोन्‍ही गटांकडून सर्वोच्‍च न्‍यायालयात परस्‍परविरोधी याचिका करण्‍यात आल्‍या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे काम अंतिम टप्‍प्‍यात ! – तेजस गर्गे

आतापर्यंत दालनाचे अद्ययावतीकरण आणि रंगरंगोटीचे काम ८० टक्‍के पूर्ण झाले आहे. जानेवारी २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होऊन संग्रहालय सातारावासियांच्‍या सेवेत रुजू होईल.

पुणे येथे गणेशोत्सवाच्या गर्दीत भ्रमणभाष चोरट्यास अटक !

जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे गणेशोत्सवासारख्या पवित्र उत्सवातही चोरी केली जात आहे, हे दुर्दैवी !

हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा !

‘नष्ट करणे सोपे असते; पण घडवणे कठीण असते. असे असले, तरी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करून साधक आणि हिंदु राष्ट्र यांना घडवायचे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुणे येथे फिरत्‍या विसर्जन हौदांना नागरिकांचा अल्‍प प्रतिसाद !

‘फिरता विसर्जन हौद आला अन् निघून गेला’, अशी अवस्‍था असल्‍याने त्‍यास नागरिकांचा अधिक प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्‍हणजे अशी व्‍यवस्‍था करण्‍याची अट निविदेतही दिलेली नाही.

दगडूशेठ ट्रस्‍टने ब्राह्मणभोजन घातल्‍याने आव्‍हाडांना पोटशूळ !

प्रत्‍येक गोष्‍टीला जातीयतेच्‍या चष्‍म्‍यातून पहाणारे जातीयवादी आव्‍हाड ! अनेक मंदिरांकडून दिल्‍या जाणार्‍या सुविधांचा लाभ मुसलमान मोठ्या प्रमाणात घेतात, त्‍यावर आव्‍हाड काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्‍या !

श्री सिद्धिविनायक मंदिर विश्‍वस्‍त मंडळाच्‍या कार्यकारी अधिकारी पदावर वीणा मोरे-पाटील !

लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्‍थान असलेल्‍या मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्‍या कार्यकारिणीत पालट करण्‍यात आला आहे.

सातारा येथे घरगुती श्री गणेशमूर्तींचे वहात्‍या पाण्‍यात विसर्जन करण्‍याकडे भाविकांचा कल !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने संगम माहुली येथील नदीकाठी भाविकांचे प्रबोधन करण्‍यात येत होते. या प्रबोधनामुळे अनेक भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे वहात्‍या पाण्‍यात विसर्जन केले.

‘निविदा संस्‍कृती’ जपण्‍यासाठीच सातारा नगरपालिकेचे कृत्रिम तलावांना प्राधान्‍य !

विसर्जनास बंदीचे फलक सातारा शहरातील नैसर्गिक जलस्रोतांच्‍या बाहेर झळकावण्‍यात आले.सातारा नगरपालिका कृत्रिम तलावांनाच प्राधान्‍य का देत आहे ? हा प्रश्‍न सातारावासियांनाही भेडसावत आहे.