पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या विरोधात पुण्‍यातील शिवाजीनगर न्‍यायालयात फौजदारी खटला नोंद !

पोलिसांवर राजकीय दबाव असल्‍यामुळे भिडे यांच्‍या विरोधात केलेल्‍या तक्रारींची ते नोंद घेत नाहीत. त्‍यामुळेच पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे अनियंत्रित आणि बेताल वक्‍तव्‍य करतात, असे तक्रारदार तुषार गांधी यांनी म्‍हटले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ बसला अपघात

मुंबईहून राजापूरकडे निघालेल्‍या एस्.टी. बसला हा अपघात झाला आहे. गणेशोत्‍सवासाठी मुंबईहून नागरिक गावी निघाले होते. अपघातात बसच्‍या पुढच्‍या भागाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

प्रशासनाची गणेशोत्‍सवात भाविकांना विसर्जन करू न देण्‍याची बळजोरी का ?

वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी पुष्‍कळ मोठ्या प्रमाणात होत आहे. ते रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने काहीही कृती केली जात नाही

मुलांना लहानपणापासून साधना न शिकवल्यामुळे देश सर्वच क्षेत्रांत रसातळाला गेला आहे !

. . . गुन्हे होण्याच्या कारणांच्या मुळाशी जाऊन उपाय केले पाहिजेत, म्हणजे साधना शिकवली पाहिजे. हल्ली हे कुणालाच कळत नाही. त्यामुळे देश पराकोटीच्या रसातळाला गेला आहे. यावर उपाय एकच आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करून सर्वांना साधना शिकवणे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

शासकीय कार्यालयांतील धारिकांचे ओझे !

‘आपण जनतेप्रती उत्तरदायी आहोत’, ही भावना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांमध्‍ये निर्माण होण्‍यासाठी शासन कोणते प्रयत्न करणार ?

निकालाचा अक्षम्‍य गोंधळ !

एकंदरीतच विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्‍यांच्‍या भविष्‍याशी खेळच चालू असल्‍याचे चित्र आहे. आता तर उत्तरपत्रिकांची पडताळणी करण्‍याचा चक्‍क विसर, म्‍हणजे कहर झाला.

काँग्रेसवाले अन्‍य धर्मियांच्‍या ग्रंथांविषयी असे बोलू शकतील का ?

‘मनुस्‍मृती’ची कार्यवाही केल्‍यास देशातील ९५ टक्‍के लोक गुलाम म्‍हणून जगतील. काही शक्‍तींना राज्‍यघटना नष्‍ट करून मनुस्‍मृति पुन्‍हा लागू करायची आहे, असा संतापजनक आरोप कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या यांनी केला.

खोट्या प्रचाराद्वारे समाजात भेद निर्माण करून संघर्ष निर्माण करू पहाणारे साम्‍यवादी !

साम्‍यवादी लेखक देवदत्त पटनायक यांनी ‘बिझनेस टीव्‍ही’वर मांडलेल्‍या सूत्रांचे खंडण

इंग्रजांकडून भारताचा इतिहास विकृत कसा केला गेला ?

भारतीय संस्‍कृती नष्‍ट करण्‍यासाठी वापरण्‍यात येणारे ते प्रचार साहित्‍य होते. याच्‍या परिणामातून रशिया आणि चीन यातून आधीच मुक्‍त झाले आहेत. भारत मात्र अजून त्‍यांच्‍या जाळ्‍यात अडकलेला आहे.

Ganesh Visarjan : पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव आणि श्रद्धाभंजनाचे षड्‍यंत्र !

उद्या १९ सप्‍टेंबर २०२३ या दिवशीपासून ‘गणेशोत्‍सव’ चालू होत आहे. त्‍या निमित्ताने…