सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साधना न शिकवल्यामुळे मुले नीतीवान होत नाहीत. त्यामुळे मोठी झाल्यावर ती बलात्कार, भ्रष्टाचार, गुंडगिरी इत्यादी करतात. तेव्हा बलात्कार इत्यादी करणार्यांना रोखण्यासाठी पोलिसांची आवश्यकता असते. हल्ली पोलीसही भ्रष्टाचारी असतात. भ्रष्टाचार इत्यादी करणार्यांना आणि भ्रष्टाचारी पोलीस यांना रोखण्यासाठी सरकारी अधिकारी लागतात. सरकारी अधिकारी हेही भ्रष्टाचारी झाले आहेत. त्यांच्या पाठी भ्रष्टाचारी राजकारणी असतात. यामुळे कलियुग शिखराला जाते. हे सर्व होऊ नये; म्हणून गुन्हे होण्याच्या कारणांच्या मुळाशी जाऊन उपाय केले पाहिजेत, म्हणजे साधना शिकवली पाहिजे. हल्ली हे कुणालाच कळत नाही. त्यामुळे देश पराकोटीच्या रसातळाला गेला आहे. यावर उपाय एकच आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करून सर्वांना साधना शिकवणे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
अंतत: ईश्वरी कायदे आणि जमाखर्च हेच महत्त्वाचे !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री राजमातंगी महायज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना आणि प्रत्यक्ष यज्ञस्थळी साधिकेला आलेल्या अनुभूती
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार साधकांना करायला सांगितलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत असतांना साधक अनुभवत असलेली भावस्थिती !