‘विक्रम’ लँडरवरील उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावर मोजली कंपने !

इस्रो घेत आहे कंपनांमागील कारणांचा शोध !
चंद्रावर भूकंप होत असल्याचीही शक्यता !

‘एक देश एक निवडणूक’ यासाठी केंद्रशासनाकडून समितीची स्थापना !

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अध्यक्षपदी निवड !

भारतानंतर आता चीनला मलेशिया, फिलिपिन्स, तैवान आणि नेपाळ यांचा विरोध

चीनने त्याच्या मानचित्रात (नकाशात) अरुणाचल प्रदेश, दक्षिण चीनी समुद्र आदींचा समावेश केल्याचे प्रकरण !

अमेरिकेत ‘इडालिया’ चक्रीवादळामुळे हाहाःकार

१०० वर्षांच्या इतिहासातील हे सर्वांत भीषण चक्रीवादळ

#Exclusive : दीड वर्ष निवड आणि छाननी समितीच्या बैठका झाल्याच नाहीत !

‘कवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कार देण्याविषयीच्या सरकारी यंत्रणांच्या उदासीनतेचे आणखी काही प्रकार उघड झाले आहेत. या पुरस्काराच्या निवडीसाठी सरकारने नेमलेल्या छाननी आणि निवड समित्यांच्या बैठका मागील दीड वर्षात झालेल्याच नाहीत, अशी माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’ला प्राप्त झाली आहे.

दोडामार्ग तालुक्यात शेतकर्‍यांना ‘भ्रमणभाष नेटवर्क’ नसते, तेव्हा ‘ऑनलाईन’ पीकनोंदणी करणे ठरते अडचणीचे !

कोकणासारख्या दुर्गम भागात नेटवर्कची अडचण येणार हे प्रशासनाला का समजत नाही ?

‘पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करा !’,  या ‘पोस्ट’ने कणकवलीत तणाव

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचा आनंद व्यक्त करत ‘पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करा’, अशा प्रकारे शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानचा उदोउदो करणारी आणि हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या देवतांविषयी आक्षेपार्ह माहिती सामाजिक माध्यमातून प्रसारीत केली होती.

सरकारमधील मंत्र्यांसाठीच्या कर्मचार्‍यांच्या जून मासाच्या वेतनावर ७८ लाख रुपये खर्च

गोवा सरकारमध्ये मुख्यमंत्र्यासह एकूण १२ मंत्री आहेत. या सर्व मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये कार्यालय साहाय्यकापासून ‘विशेष सेवेसाठी अधिकारी’ (ओ.एस्.डी.) अशा विविध पदांसाठी एकूण १९२ कर्मचारी सेवेत आहेत.

‘आप’चे गोवा विभागाचे प्रमुख अमित पालेकर पोलिसांच्या कह्यात

बाणस्तारी येथे मर्सिडीस वाहनाने धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी ‘आप’चे गोवा विभाग प्रमुख तथा अधिवक्ता अमित पालेकर यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

फातर्पा येथे शिक्षकाकडून, तर गोवा विद्यापिठातील प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींचा विनयभंग

गेल्या ७५ वर्षांत समाजाला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. असे प्रकार रोखण्यासाठी अजूनही अभ्यासक्रमात ‘साधना’ हा विषय शिकवून पुढील पिढ्यांत नैतिकता रुजवता येईल !