संतांप्रती भाव असणारी देवद (पनवेल) येथील आश्रमातील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची चि. श्रीनिधी हरीश पिंपळे (वय ५ वर्षे)!

‘किल्ली फिरवल्‍यावर खेळणे गतीने चालू झाले; म्‍हणून तिला आनंद झाला असावा’ असे वाटले ,परंतु ती सांगू लागली, ‘‘आई, या खेळण्‍याला संतांनी हात लावला आहे. त्‍यामुळे याच्‍यात आता चैतन्‍य आले आहे.’’

दोन पुरुष आणि एक स्‍त्री यांचे एकत्र छायाचित्र काढतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्‍याप्रमाणे स्‍त्रीने दोन पुरुषांच्‍या बाजूला उभे न रहाता मध्‍यभागी उभे रहाणे योग्‍य

‘अध्‍यात्‍मशास्‍त्रानुसार स्‍त्री ही शक्‍तीस्‍वरूप आणि पुरुष हा शिवस्‍वरूप आहे. पती-पत्नीची जोडी असल्‍यास हिंदु धर्माने पत्नीने पतीच्‍या डावीकडे रहायचे कि उजवीकडे याचा नियम त्‍यांच्‍या कार्यानुसार पुढीलप्रमाणे घालून दिला आहे.

‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’ (हिंदु जनता पक्ष)च्‍या वतीने कुड्डालोर (तमिळनाडू) येथे आयोजित ‘सनातन हिंदु धर्मसभे’त हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

या ‘सनातन हिंदु धर्मसभे’ला माम्‍बलम्‌च्‍या नगरसेविका उमा आनंदन् आणि हिंदु जनजागृती समितीच्‍या पू. (सौ.) उमा रविचंद्रन या सन्‍माननीय अतिथी होत्‍या.

कलियुगात सर्वांनी भगवंताचे नामस्‍मरण केले पाहिजे ! – भारतीयम् सत्‍यवाणी

आज हिंदु धर्माचरण करत नाहीत. त्‍यामुळे ते संकटात असून दु:खी आहेत. आपण धर्माचरण केले, तर आपल्‍यावर ईश्‍वराची कृपा होईल. या कलियुगात आपण नामस्‍मरण केल्‍याने अत्‍यंत सहजपणे सुख आणि शांती मिळवू शकतो.

धर्मात राजकारण नको; मात्र राजकारणी धार्मिक असायला हवा ! – श्री श्री रविशंकर

राजकारणात वैयक्तिक द्वेष असू नयेत. राजकारणात मतभेद असावेत; परंतु लोककल्याण आणि गावविकासासाठी मतभेद असता कामा नयेत. सत्ताधारी पक्षासमवेतच विरोधी पक्षही असणे आवश्यक आहे. राजकीय व्यक्तींनी मतभेद विसरून विकासाची कामे करावीत.

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सिद्धता पूर्ण !

वर्धा येथील स्वावलंबी विद्यालयाच्या विस्तीर्ण प्रांगणात ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सिद्धता पूर्ण झाली आहे.

बांगलादेशात वर्ष २०२२ मध्ये १५४ हिंदूंच्या हत्या !

बांगलादेशात ही स्थिती आहे, तर पाकिस्तानमध्ये कशी असेल, याची कल्पना करता येत नाही ! इस्लामी देशांत हिंदूंचा होणारा वंशसंहार रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !

कॅनडामध्ये वाढत्या हिंदुद्वेषामुळे कॅनडातील नागरिक दुःखी आहेत ! – कॅनडातील खासदार चंद्र आर्य

भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी देशातील आणि विदेशातील हिंदूंच्या मंदिरांवर, तसेच हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांचे सूत्र संसदेत अन् विधानसभेत उपस्थित करतात ?

जगामध्ये ‘सनातन’ हाच एकमेव धर्म, तर उर्वरित सर्व पंथ !

बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची स्पष्टोक्ती !

जळगाव येथे ४ आणि ५ फेब्रुवारी या दिवशी ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’चे आयोजन ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांवरील आघातांच्या विरोधात राज्यभरातून मंदिर विश्‍वस्त एकवटणार !