अखिल भारतीय साहित्‍य संमेलनाचे उद़्‍घाटन करणे, ही राजकीय नेत्‍यांची मक्‍तेदारी ?

अखिल भारतीय साहित्‍य संमेलनाचे उद़्‍घाटन प्रथेप्रमाणे बहुतांश वेळा राजकीय नेत्‍यांच्‍या हस्‍ते होते. ९५ व्‍या उदगीर येथील अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे उद़्‍घाटन राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांच्‍या हस्‍ते थाटात पार पडले.

हिंदूंची सनातन धर्म आणि संस्‍कृती यांवरची श्रद्धा मोडून टाकणारे तथाकथित विचारवंत अन् शहाणे !

असंख्‍य विचारवंत अन् शहाणे यांनी आर्य आक्रमण, आर्य-अनार्य, द्रविड संस्‍कृती, अशी अनेक थोतांडे उभी केली. याद्वारे आम्‍हा हिंदूंची सनातन धर्म आणि संस्‍कृती यांवरची श्रद्धाच मोडण्‍यासाठी कंबर बांधली. असा हा देश आणि आमची पुण्‍यपावन भारतभूमी निराशेने ग्रासून टाकली.’

भारतीय संस्‍कृतीचे मोल कुणाला ?

न्‍यूझीलंडमधील लोकांना हिंदु संस्‍कृतीचे जे मोल कळते, ते भारतियांना न कळणे, हे हिंदूजनांना लज्‍जास्‍पद !

साधकांसाठी सूचना आणि वाचकांना विनंती !

सनातनचा ग्रंथसागर जनमानसापर्यंत पोेचवण्‍यासाठी प्रयत्न करा ! अखिल विश्‍वात धर्माधिष्‍ठित हिंदु राष्‍ट्राची पायाभरणी करण्‍यासाठी आणि जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्‍यात सनातनने प्रकाशित केलेल्‍या ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वेळोवेळी केलेल्‍या मार्गदर्शनातील अनमोल सूत्रे

‘अध्‍यात्‍म हे कीर्तन किंवा प्रवचन यांच्‍याप्रमाणे तात्त्विक नाही, तर कृतीचे शास्‍त्र आहे. त्‍यामुळे पूजा करतांना, म्‍हणजे साधना करतांना ‘मन भटकत असणे’, हे साधनेसाठी योग्‍य नाही.

मृत्‍यूसमयी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असणारे कै. मोहन चतुर्भुज यांच्‍या पहिल्‍या वर्षश्राद्धाच्‍या वेळी त्‍यांच्‍या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

१९.४.२०२२ या दिवशी कै. मोहन चतुर्भुज यांचे प्रथम वर्षश्राद्ध होते. त्‍या वेळी त्‍यांची पत्नी आणि त्‍यांची मुलगी यांना आलेल्‍या अनुभूती आणि सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

‘साधी रहाणी आणि उच्‍च विचारसरणी’ असलेल्‍या सनातनच्‍या १०९ व्‍या संत पू. (डॉ.) (श्रीमती) शरदिनी कोरे (वय ८० वर्षे) !

सनातनच्‍या १०९ व्‍या संत पू. (डॉ.) (श्रीमती) शरदिनी कोरे यांची सुश्री (कु.) कल्‍याणी गांगण हिला लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.

साधनेच्‍या प्रयत्नांत खंड न पडण्‍यासाठी हे करा !

‘बरेच साधक साधनेचे प्रयत्न उत्‍साहाने आरंभ करतात; पण वेगवेगळ्‍या कारणांमुळे ते प्रयत्न खंडित झाल्‍यास त्‍यांचा उत्‍साह मावळून ते प्रयत्न करणेच सोडून देतात. याचे मुख्‍य कारण म्‍हणजे, त्‍यांच्‍यात ‘साधनेचे प्रयत्न चिकाटीने करणे’, ही वृत्तीच निर्माण झालेली नसते. ही वृत्ती निर्माण होण्‍यासाठी प्रयत्नांत थोडेतरी सातत्‍य असावे लागते. यासाठी पुढील कृती उपयुक्‍त ठरू शकतात.

साधकांनो, स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया प्रामाणिकपणे राबवून अन् गुर्वाज्ञापालन करून गुरुकृपा ग्रहण करूया !

स्‍वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन कसे करायचे ? हे अन्‍य संप्रदायात शिकवले जात नाही. ‘दशापराधविरहित परिपूर्ण साधना केली, तरच मोक्षप्राप्‍ती होणार आहे’, ही प.पू. डॉक्‍टरांची शिकवण आहे.

प्रगत प्रथमोपचार शिबिरात सोलापूर येथील आधुनिक वैद्या सुषमा कमलाकर महामुनी यांना आलेल्‍या अनुभूती

‘रामनाथी रामनाथी’ असा नामजप करतांना प्रथम सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्‍या डोळ्‍यांसमोर आले. नंतर मला आश्रमाचा दर्शनी भाग दिसू लागला.