भारतात आता ३ जी आणि ४ जी भ्रमणभाष संचांची निर्मिती होणार नाही !

भ्रमणभाष संच उत्पादक आस्थापनांनी १० सहस्र रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे ३ जी आणि ४ जी इंटरनेटची सुविधा असलेल्या स्मार्टफोनचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानने पुन्हा उपस्थित केले काश्मीरचे सूत्र : भारताने सुनावले खडे बोल

रुचिरा कंबोज म्हणाल्या, ‘‘युक्रेन-रशिया युद्धासारख्या गंभीर सूत्रांवर संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होत आहे; मात्र या मंचाचा पुन्हा एका देशाकडून गैरवापर होत असल्याने आम्हाला आश्‍चर्य वाटते. माझ्या देशाविरुद्ध क्षुल्लक आणि निरर्थक वक्तव्य केले जात आहे.’’

मोमीनपूर (कोलकाता) येथील हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात ! – शुभेंदू अधिकारी, विरोधी पक्षनेते, बंगाल

कोलकाताच्या मोमीनपूर भागात झालेल्या हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात आहे, असा दावा बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांनी नुकताच केला.

मुसलमानांनी हिंदू महिलांच्या हातावर मेंदी काढल्यास परिणाम भोगावे लागतील !

‘मेंदीची दुकाने उघडणार्‍या मुसलमान तरुणांचे उद्देश वेगळे आहेत. त्यांच्या डोक्यात ‘लव्ह जिहाद’ आहे. त्यामुळे मुसलमानांनी हिंदू महिलांच्या हातांवर मेंदी काढल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणी देण्यात आली आहे.

मंगळुरू (कर्नाटक) येथे पी.एफ्.आय.च्या ठिकाणांवर धाडी : ५ जण कह्यात !

१३ ऑक्टोबर या दिवशी कर्नाटकातील मंगळुरू येथे काही ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) धाडी टाकण्यात आल्या.

नेपाळ सीमेवरील मदरशांमध्ये घुसखोरी करण्याचा बांगलादेशी आतंकवाद्यांचा प्रयत्न

‘जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जे.एम्.बी.)’ या आतंकवादी संघटनेचे आतंकवादी नेपाळ सीमेजवळ असलेल्या मदरशांद्वारे भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती समोर आली आहे.

नैसर्गिक संसाधने, शेती आदींचे जतन आणि संवर्धन करून भविष्यातील अन्नसुरक्षेच्या धोक्यापासून भारताला वाचवायला हवे !

जनतेने नैसर्गिक संसाधने, शेती, आयुर्वेद, योग आदींवर आधारित ग्रामीण जीवनशैली जगणे, हाच भांडवलदारांपासून वाचण्याचा परिणामकारक उपाय !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.

जात मंदिरांमध्ये नाही, तर आरक्षणामध्ये विचारली जाते !  – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.) 

ब्राह्मणाचा पुत्र ब्राह्मण आणि क्षुद्राचा पुत्र क्षुद्रच राहील, ही गोष्ट मनुस्मृति नाही, तर भारतीय राज्यघटनेचे जात प्रमाणपत्र सांगते.

सणांच्या काळात प्रवाशांची लूट करणार्‍या खासगी वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आदेश

यंदाच्या वर्षीची दिवाळी निर्बंधमुक्त असल्याने प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीच्या हंगामात प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक घोषित करण्यात आला आहे.