ठेकेदार ‘यशोधरा संस्थे’ला ९९ सहस्र रुपयांचा दंड !
या संस्थेस ७० ग्रॅमचा १ लाडू याप्रमाणे २ लाडू पॅकिंग करून १४० ग्रॅम वजन असणे बंधनकारक करण्यात आले होते; मात्र संस्थेने यापेक्षा अल्प वजनाचे लाडू सिद्ध करून मंदिर समितीला विक्रीसाठी दिले.
या संस्थेस ७० ग्रॅमचा १ लाडू याप्रमाणे २ लाडू पॅकिंग करून १४० ग्रॅम वजन असणे बंधनकारक करण्यात आले होते; मात्र संस्थेने यापेक्षा अल्प वजनाचे लाडू सिद्ध करून मंदिर समितीला विक्रीसाठी दिले.
‘प्रियांका चोप्रा भारतीय सोडून प्रत्येक देशातील लोकांना पाठिंबा देण्यासाठी सज्ज असते, आपल्या देशात काय चालले आहे ? याचे प्रियांकाला अजिबात घेणे-देणे नाही’, अशा शब्दांत भारतातील नेटकर्यांनी यांच्यावर टीका केली आहे.
एवढे दिवस धर्मांध ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत होते; आता ते ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देण्यासाठी निमित्तच शोधत आहेत. या घोषणा देणार्यांना तात्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे.
देशातील गरीबी आणि उपासमारी दूर न करू शकणे आणि त्यासाठी विदेशातून साहाय्य द्यावे लागणे, हे स्वातंत्र्यापासूनच्या ७५ वर्षांत सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !
सैनिकांनी ८ ऑक्टोबरच्या रात्री १५ ते २० बांगलादेशी गोतस्करांच्या एका टोळीला गुरांसमवेत सीमेजवळ थांबवले असता टोळीने सैनिकांना घेरले आणि धारदार शस्त्रे अन् लाठ्या यांद्वारे आक्रमण केले.
‘त्यांच्या’वर संपूर्ण बहिष्कार घाला !
युक्रेनच्या या आक्रमणाचा सूड उगवण्यासाठी रशियाने युक्रेनवर ७५ क्षेपणास्त्र डागल्याचे म्हटले जात आहे.
विद्यार्थिनीला हिजाब घालण्यास अनुमती न दिल्याचे प्रकरण
समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांचे १० ऑक्टोबर या दिवशी येथील मेदांता रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. ‘युरिन इन्फेक्शन’मुळे २६ सप्टेंबरपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते.
तेलंगाणातील निझामाबादचे भाजपचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी ‘तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा नवा राष्ट्रीय पक्ष ‘भारत राष्ट्र समिती’च्या फलकावरील भारताच्या मानचित्रात (नकाशात) काश्मीरचा भाग वगळण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे’, असा आरोप केला आहे.