समान नागरी कायद्याच्या नावाखाली भाजपला हिंदुत्वाला पुढे न्यायचे आहे ! – ओवैसी

सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा देशात समान नागरी कायदा करण्याचा सल्ला केंद्रशासनाला दिलेला आहे, हे स्वतः अधिवक्ते असणार्‍या ओवैसी यांना ठाऊक नाही, असे कसे म्हणता येईल ?

मोरबी (गुजरात) येथे झुलता पूल कोसळून १० जणांचा मृत्यू

आतापर्यंत १० जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच हा पुलाचे नूतनीकरण करून लोकांसाठी पुन्हा उघडण्यात आला होता.

अमेरिकेत एका दशकात झाल्या ४५० राजकीय हत्या

भारताला आणि अन्य विकसनशील देशांना उपदेशांचे डोस पाजणार्‍या अमेरिकेत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय आहे, हेच यातून लक्षात येते !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून केलेल्या योग्य नियोजनामुळे दीपावली काळात भाविकांना दर्शन घेणे सुलभ !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून योग्य नियोजन आणि काळजी घेतल्याने भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय झाली नाही, तसेच चोरी-गैरवर्तन अशा गोष्टींना आळा बसला. याविषयी भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

काश्मीरमध्ये जलविद्युत् प्रकल्पात दरड कोसळून चौघांचा मृत्यू

‘रॅटल’ जलविद्युत् प्रकल्प चिनाब नदीवरील प्रस्तावित प्रकल्प आहे.

युक्रेनने रशियाची आणखी एक युद्धनौका बुडवली !

अल् कायदासारख्या आतंकवादी संघटनांकडून वापरल्या जाणार्‍या पाण्याखालील ड्रोनचा युक्रेनकडून वापर !

नृसिंहवाडीतील (जिल्हा कोल्हापूर) श्रींच्या पादुका स्थापनेला ५८८ वर्षे पूर्ण ! 

भगवान श्री दत्तात्रेय यांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी कृष्णा-पंचगंगा या नद्यांच्या संगमस्थानी, गाणगापूर येथे प्रयाण करण्यापूर्वी जनकल्याणाच्या हेतूने औदुंबर वृक्षाखाली स्वहस्ते या श्रीपादुका स्थापन केल्या.

उत्तरप्रदेशात विनाअनुमती चालवले जातात ७ सहस्र ५०० मदरसे !

देशातील प्रत्येक राज्यात मदरशांचे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे, हेच यातून लक्षात येते !

कर्नाटकमध्ये गीतेसारख्या पुस्तकाद्वारे ख्रिस्त्यांकडून धर्मांतराचा प्रयत्न !

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारचे धाडस होतेच कसे ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! आता सरकारने यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे !

खंडवा (मध्यप्रदेश) येथील मदरशातील मौलानाकडून ६ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण

मदरशांमध्ये देशविघातक कृत्ये होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. बलात्कार, लैंगिक शोषण आदी गुन्ह्यांच्या बातम्याही येत असतात. त्यामुळे अशा सर्वच मदरशांना केंद्र सरकारने आता टाळे ठोकले पाहिजे !