जिहाद्यांपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी विहिंपकडून ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसारित !

जिहाद्यांना पोलिसांचा धाक वाटत नसल्याने आता हिंदूंच्या साहाय्यासाठी हिंदु संघटनांना पुढाकार घ्यावा लागत आहे, हे पोलिसांना लज्जास्पद !

सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत भूकंपाचे सौम्य धक्के

सोलापूर जिल्ह्याजवळ असलेल्या कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. त्या ठिकाणी ‘४.९ रिस्टर स्केल’ भूकंप झाल्याची नोंद झाली आहे.

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत ५ वर्षांत ८ पटींनी वाढ

संरक्षण क्षेत्रात भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याच्या प्रयत्नांना सातत्याने यश मिळत आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात ही १३ सहस्र कोटी रुपयांवर पोचली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती आणि वरिष्ठ नेते यांची भेट !

ज्या राज्याला केंद्रशासनाचा पाठिंबा मिळतो, ते राज्य वेगाने प्रगतीकडे जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही केंद्रीय नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राजस्थानमध्ये मंसूर अलीने दलित युवतीवर ६ वर्षे केला बलात्कार !

‘दलित-मुस्लिम भाई भाई’ म्हणून दलित बांधवांना हिंदूंपासून दूर करणार्‍यांना आता समस्त हिंदूंनीच सनदशीर मार्गाने जाब विचारायला हवा !

बांगलादेशात मुसलमानांनी हिंदु कुटुंबाची भूमी बळकावली

बांगलादेशातील मागुरा येथे एका हिंदु कुटुंबाच्या मालकीच्याभूमीवर मुसलमानांनी अतिक्रमण करून ती बळकावली. हे हिंदु कुटुंब गेल्या २६ वर्षांपासून तेथे वास्तव्य करत होते.

गव्हानंतर आता गव्हाच्या पिठावरही निर्यातबंदी

गव्हाच्या पिठासह मैदा, रवा आदी पदार्थांच्या निर्यातीवरही बंदी असेल. या पुढे निर्यातीसाठी केंद्र सरकारची अनुमती आवश्यक असल्याची माहिती परकीय व्यापार महासंचालनालयाने दिली.

हिंदूंच्या देवतेवर श्रद्धा असणार्‍या अहिंदूला मंदिरात जाण्यापासून रोखता येणार नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

अन्य धर्मातील व्यक्तीची हिंदु धर्मातील एखाद्या देवतेवर श्रद्धा असेल आणि ती तिचे दर्शन घेऊ इच्छित असेल, तर तिला त्या देवतेच्या मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखता येणार नाही, तिच्यावर बंदी घालता येणार नाही, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला.

देहलीतील फतेहपुरी मशिदीच्या शाही इमामांना ठार मारण्याची धमकी

कट्टरतावादी मुसलमानांकडून हिंदूंना ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अशा वेळी ‘समतोल’ साधण्यासाठी त्यांच्याच धर्मबांधवांनी इमामांना धमक्या देऊन ‘आम्हालाही धमक्या मिळतात’ असे दाखवण्याचा प्रयत्न केला असेल, तर यात आश्‍चर्य वाटू नये !

जून मासात चीनचे लढाऊ विमान भारताच्या सीमेजवळ आल्याचे उघड

सरकारने चिनी कुरापतींना जशास तसे उत्तर दिले पाहिजे !