श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे निवासस्थानातून पलायन !

श्रीलंकेतील नागरिकांनी येथील राष्ट्रपतींच्या निवासस्थानी प्रचंड मोठ्या संख्येने कूच केल्यानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांचे निवास सोडून पलायन केले.

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे मशिदीजवळून जाणार्‍या हिंदूंच्या वरातीवर मुसलमानांनी फेकली अंडी !  

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका, वराती मशिदीजवळून गेल्यावर नेहमीच असा विरोध केला जातो. अशा वेळी हिंदूंना नेहमीच सर्वधर्मसमभावाचे, निधर्मीवादाचे डोस पाजणारे राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पुरो(अधो)गामी अशा वेळी कुठल्या बिळात लपलेलले असतात ?

अमरनाथ गुंफेजवळ आलेल्या पुरामुळे १६ जणांचा मृत्यू, तर ४० जण बेपत्ता

या पावसात या तळावरील काही तंबू, प्रसादालय आदींची हानी झाली. येथे बचावकार्य चालू आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती  निवारण दल, पोलीस आणि नागरी प्रशासन यांचे अधिकारी अन् कर्मचारी यात सहभागी झाले आहेत

‘अ‍ॅम्नेस्टी इंडिया इंटरनॅशनल’ला ५१ कोटी ७२ लाख रुपये, तर मुख्य कार्यकारी अधिकारी आकार पटेल यांना १० कोटी रुपयांचा दंड

परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्रकरण
अनुमती नसतांना निधी स्वीकारल्याचा ठपका

नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करणार्‍याला ५ लाख रुपये देऊ !

बंगालमधील मुसलमानप्रेमी तृणमूल काँग्रेस सरकार स्वपक्षातील वसीम रझा याच्यावर कारवाई करण्याची शक्यता अल्पच असल्याने आता हिंदूंनी अन्य राज्यांत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कारवाई होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

(म्हणे) ‘माझी कालीमाता हिंदुत्व उद्ध्वस्त करते !’

सातत्याने हिंदूंच्या देवता आणि हिंदू यांच्याविषयी आपेक्षार्ह विधाने करणार्‍या लीना मणीमेकलई यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी भारत सरकारने कॅनडा सरकारवर आता दबाव आणला पाहिजे !

महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून ७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचा दंड !

मध्यप्रदेशातील एका महाविद्यालयाच्या वसतीगृहात हनुमान चालिसाचे सामूहिक पठण
जर येथे सामूहिक नमाजपठण करण्यात आले असते, तर महाविद्यालय प्रशासनाने अशीच कारवाई केली असती का ?

सहमतीने शारीरिक संबंध ठेवणे, म्हणजे बलात्कार नाही ! –  केरळ उच्च न्यायालय

भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ अंतर्गत दोन प्रौढ व्यक्तींनी सहमतीने ठेवलेले लैंगिक संबंध, हा बलात्कार ठरू शकत नाही.

पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

पीडित मुलीची लगेच सुटका केली गेली नाही, तर तिचे बलपूर्वक धर्मांतर करून अपहरणकर्त्याशी तिचा विवाह लावून दिला जाईल, अशी शक्यता ‘व्हॉईस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी’ ने व्यक्त टि्वट करून व्यक्त केली.