परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधिकेला सुचलेले गुरुपौर्णिमेपर्यंत शेष असलेल्या दिवसांत करावयाचे भावजागृतीचे प्रयत्न

वर्ष २०२१ मध्ये जिल्ह्यातील एका भावसत्संगात एका साधिकेने सांगितले, ‘गुरुपौर्णिमेसाठी ९ दिवस उरले होते. तेव्हा मी ‘ते नवरात्रीचे ९ दिवसच आहेत’, असा भाव ठेवला.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नगर, नाशिक येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !

मागील भागात संभाजीनगर, जालना, नंदुरबार, धुळे येथे मिळालेला प्रतिसाद पाहिला. आता या भागात नांदेड येथे मिळालेला उत्तम प्रतिसाद वाचणार आहोत.

अंतर्मुख, प्रगल्भ विचारांची आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेली पुणे येथील दैवी बालिका कु. प्रार्थना महेश पाठक !

‘‘प्रार्थना, तू लवकरच संत होशील ना ! तेव्हा मी तुला ‘पू. प्रार्थना’ असे म्हणीन.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी संत झाले, तरी मी स्वतःला ‘गुरुदेवांची शिष्या प्रार्थना’ असेच म्हणीन.’’

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना पाहिलेले नसूनही एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. प्रिया प्रभु यांना आलेली त्यांच्या संदर्भातील अनुभूती

मी पुष्कळ भाग्यवान आहे; कारण मला परात्पर गुरु डॉक्टरांचे स्वप्नात दर्शन झाले. त्यांचे दर्शन होणे अविश्वसनीय असले, तरीही ते सत्य आहे.

‘के.पी.कराटे क्लास’च्या वतीने आरग (जिल्हा सांगली) येथे महिलांना साडी वाटप !

‘के.पी.कराटे क्लास’च्या वतीने आरग (जिल्हा सांगली) येथे श्री अंबाबाईदेवीच्या यात्रेच्या निमित्ताने उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत २६० विधवा आणि गरजू महिला यांना साडी वाटप करण्यात आले.

मंगलौर (हरिद्वार) या मुसलमानबहुल शहरातील पशूवधगृहांवरील बंदी न्यायालयाने बकरी ईदपुरती उठवली

न्यायालयाने ‘बकरी ईदच्या दिवशी जिल्ह्यातील मंगलौर शहरातील पशूवधगृहांवरील बंदी उठवण्यास आम्ही अनुमती देत आहोत. पशूंची हत्या ही केवळ पशूवधगृहातच करता येईल’, असे स्पष्ट केले.

अमरनाथ येथे झालेल्या ढगफुटीच्या संकटातून आमदार टी. राजासिंह आणि त्यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले !

सिंह यांना विशेष संरक्षण व्यवस्था असल्याने भारतीय सैन्याने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना तेथून सुखरूप बाहेर काढून श्रीनगरला पोचवले.

ईदच्या वेळी होणार्‍या हत्यांवर बंदी घाला ! – नेदरलँडचे खासदार गीर्ट विल्डर्स

भेदभाव, हिंसा आणि असहिष्णुता हे मुसलमानांच्या विचारधारेचे मूळ आहे. ही विचारसरणी दूर केली तर समाज अधिक मुक्त, नीतीमान आणि सुरक्षित होईल, असे गीर्ट यांनी म्हटले आहे.

नूपुर शर्मा यांनी काय चुकीचे विधान केले, हे मौलवी यांनी सांगावे !  

भारत असा देश आहे, जेथे भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या जीवनावरही चर्चा होते. त्यातून प्रेरणा घेतली जाते. अशा वेळी आपण पैगंबर यांच्याकडून का शिकू नये ?

इंदूर (मध्यप्रदेश) येथे ‘श्री गुरुपौर्णिमा महोत्सव’ आणि ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सव’ यांचे आयोजन

‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक आणि पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदूर’ यांच्या वतीने ११ ते १३ जुलै या कालावधीत ‘श्री गुरुपौर्णिमा महोत्सव’ आणि ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सव’ यांचे आयोजन करण्यात आले आहे.