पंजाबमधील हिंदुद्वेषी खलिस्तान्यांना रोखा !
भठिंडा (पंजाब) येथे अज्ञातांनी हनुमान चालिसाच्या पुस्तिका जाळल्या. पोलिसांनी हनुमान चालिसाच्या पुस्तिकांची जळलेली पाने जप्त करून चौकशी चालू केली आहे. यामागे खलिस्तानी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भठिंडा (पंजाब) येथे अज्ञातांनी हनुमान चालिसाच्या पुस्तिका जाळल्या. पोलिसांनी हनुमान चालिसाच्या पुस्तिकांची जळलेली पाने जप्त करून चौकशी चालू केली आहे. यामागे खलिस्तानी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
घराला पारोसे ठेवू नये. पारोशा (न झाडलेल्या) घरात अग्नि प्रज्वलित करू नये आणि पूजाही करू नये. हिंदूंकडून कोणत्या चुका कुठे होत आहेत, ते तुमच्या लक्षात येते ना ? आपले घर मंदिरासारखे पवित्र का रहात नाही, हेही आता तुमच्या लक्षात येते ना ?
‘जे.एन्.यू.’द्वारे होणारी जनतेच्या पैशांची उधळपट्टी आणि तेथील देशविरोधी वातावरण पहाता सरकारने त्यावर बंदीच घालायला हवी !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगाबाद, उस्मानाबाद आणि इस्लामपूर या शहरांचे नामकरण देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊनही होत नसेल, तर आपण छत्रपती शिवाजी महाराज अन् छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या आदर्शाप्रमाणे वाटचाल करू शकू का ? त्यांच्यासारखा पराक्रम गाजवू शकू का ?
पं. शिवकुमार शर्मा यांचा बालपणापासूनचा संतूरवादन साधनेचा प्रवास, त्यांनी घेतलेले परिश्रम, तसेच त्यांनी संगीत साधनेविषयी व्यक्त केलेले मौलिक विचार’, इथे देत आहोत.
ही व्याख्या लागू होते केवळ अन् केवळ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आणि यांनाच. याचा अर्थ सावरकर कुटुंबियांचा त्याग अल्प होता असे नव्हे, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तीमत्त्व बहुआयामी होते !
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम हा देवलोकासारखा आहे. आम्ही सप्तर्षी नेहमी या आश्रमाकडे ‘ॐ’कार आश्रम’ म्हणूनच बघतो. एक दिवस येणार, जेव्हा रामनाथी आश्रमात गुरुदेवांच्या खोलीवर आकाशात ‘ॐ’ दिसेल.’
संतांचे कार्य आणि आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य यांतील भेद
परम पूज्यांचे ग्रंथ असती मूल्यवान ।
ग्रंथ वाचूनी दूर जाते निराशा अन् अज्ञान ।।
गुरुदेवांच्या चरणकमलाचे मानस पूजन करतांना आपण केलेले मागणे त्यांच्यापर्यंत पोचते, याची जाणीव होऊन भाव जागृत होणे