राजकीय इच्छाशक्ती दाखवल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते ! – कालीचरण महाराज

हिंदूंनी धर्माच्या आधारे मतदान करावे !

दुर्गापूर (बंगाल) येथे विमान वादळात अडकल्याने ४० प्रवासी घायाळ

मुंबईहून बंगालमधील दुर्गापूरला जाणारे ‘स्पाइसजेट’ या प्रवासी वाहतूक आस्थापनाचे ‘बोइंग बी ७३७’ विमान वादळात अडकले. त्यानंतर विमानातील वरच्या भागात ठेवलेले सामान खाली पडू लागले.

रस्ते अडवून धार्मिक कार्यक्रम करू नका !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी यांची विविध सणांविषयी सूचना

भोंग्यांविषयीची पुढील भूमिका राज ठाकरे आज मांडणार

मुसलमान समाजाचा ईद हा सण आनंदाने साजरा व्हावा. आपल्याला कुणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे.

बांगलादेशात इफ्तारच्या मेजवानीत सहभागी न झाल्याने धर्मांधांकडून हिंदु नेत्याला मारहाण

भारतात कधी दिवाळी, होळी आदी हिंदूंच्या सणांमध्ये सहभागी न होणार्‍या अल्पसंख्यांकांच्या संदर्भात असे प्रकार घडतात का ? तरीही तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक हिंदूंनाच असहिष्णु ठरवतात !

भारतीय सैन्य आता भारतात निर्मित होणारी शस्त्रेच वापरणार !

भारत सरकारने तिन्ही सैन्यदलांना विदेशी बनावटीची शस्त्रे आणि इतर उपकरणे यांपासून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय सैन्याला लागणार्‍या संरक्षण उपकरणांची निर्मिती करणार्‍या आस्थापनांना भारतातच उत्पादन करावे लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३ दिवसीय युरोप दौर्‍याला प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३ दिवसीय युरोप दौर्‍यास २ मे पासून प्रारंभ झाला. पंतप्रधान मोदी हे जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांच्या दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये पोचले आहेत.

पतीने ३ विवाह करावेत, असे कुठल्याच मुसलमान महिलेला वाटत नाही ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

देशात समान नागरी कायदा लागू झाला नाही, तर मुसलमान पुरुष अनेक विवाह करत रहातील आणि त्यामुळे महिलांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येईल. कोणत्याही मुसलमान महिलेला तिच्या नवर्‍याने ३ विवाह करावेत, असे तिला वाटत नाही.

लसीकरणासाठी बळजोरी केली जाऊ शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

लसीकरणासाठी कुणावरही बळजोरी केली जाऊ शकत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. कोरोना लस घेणे अनिवार्य करण्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

उत्तराखंड सरकार विद्यार्थ्यांना वेद, रामायण आणि श्रीमद्भगवद्गीता शिकवणार !

बहुसंख्य हिंदूंच्या देशातील प्रत्येक राज्यातील शालेय अभ्यासक्रमांत हिंदु धर्मग्रंथ शिकवले पाहिजेत !