हिंदूंचा वंशविच्छेद आणि इस्लामी वंशवृद्धी हाच उद्देश !

हिंदु मुलींना प्रेमपाशात अडकवून, धर्मांतरित करून मुसलमान मुले प्रसूत करण्याचे जिहाद्यांचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र म्हणजे ‘लव्ह जिहाद’ ! लव्ह जिहादचा हेतू हिंदु वंशवृद्धीचा स्रोत नष्ट करणे, इस्लामी वंशवृद्धी करणे, हिंदु महिलांची तस्करी आणि आतंकवादी कारवायांसाठी वापर करून भारताचे इस्लामीकरण करणे, हा आहे.

सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका करणार नाही ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री

‘स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मासागवर्गीय समाजाला आरक्षण मिळावे’, ही सरकारची भूमिका स्पष्ट आहे.

पावणे (नवी मुंबई) औद्योगिक वसाहतीतील ९ आस्थापनांना भीषण आग

आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. ५ अग्नीशमन बंबांद्वारे ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जात होता.

बुलढाणा येथे २ बनावट आधुनिक वैद्य कह्यात !

सर्व यंत्रणा हाताशी असतांना केवळ २ बनावट आधुनिक वैद्यांवर वरवरची कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच बनावट आधुनिक वैद्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत !

राज्यातील ३५ लाख ९२ सहस्र ९२१ विद्यार्थ्यांना मिळणार विनामूल्य गणवेश !

शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीतील मुले आणि दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांच्यासाठी विनामूल्य गणवेशाची योजना लागू आहे.

इस्रायलमध्ये आतंकवादी आक्रमणात ३ जण ठार

‘अल-अक्सा मशिदीवरील आक्रमण करणार्‍यांना मोकळे सोडता येणार नाही’, असे हमासच्या प्रवक्त्याने सांगितले.

विदेशी वस्तूंच्या वापराविषयी असलेली गुलामी वृत्ती त्यागा ! – पंतप्रधान मोदी

आपण शून्य दोष असलेली अन् निसर्गावर शून्य परिणाम करणारी उत्पादने निर्मिली पाहिजेत. आज देशामध्ये कौशल्य, व्यापार आणि तंत्रज्ञान यांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले जात आहे.

भारताचा जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोनासंबंधी मूल्यांकनाविषयी तीव्र आक्षेप !

जागतिक आरोग्य संघटनेकडून (‘डब्ल्यू.एच्.ओ’कडून) कोरोनाला बळी पडलेल्यांच्या भारतातील संख्येविषयी प्रश्‍न उपस्थित करून ती संख्या ४७ लाखांहून अधिक असल्याचे सांगितल्यावर भारताने त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

जम्मू-काश्मीरमधील विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना

जम्मूमध्ये ६, तर काश्मीरमध्ये १ मतदारसंघ वाढला !
स्थलांतरीत काश्मिरी हिंदूंसाठी २ जागा राखीव

पहलगाम येथे हिजबुल मुजाहिदीनचे ३ जिहादी आतंकवादी ठार !

जिहादी आतंकवादाचा निर्माता पाकला नष्ट केल्याखेरीज भारतातील आतंकवाद संपुष्टात येणार नाही, हे गेल्या ७४ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लक्षात न येणे लज्जास्पद !