हिंदीपेक्षा इंग्रजी अधिक मौल्यवान ! – तमिळनाडूचे शिक्षणमंत्री

हिंदी बोलणारे लोक आमच्याकडे पाणीपुरी विकतात, असे संतापजनक विधान तमिळनाडूचे शिक्षणमंत्री पोनमुडी यांनी केलेे. कोईंबतूर येथील भारथिअर विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

देहलीतील आगीमध्ये २७ जणांचा मृत्यू

अग्नीशमन दल आणि पोलीस यांनी ५० हून अधिक नागरिकांना वाचवले. पोलिसांनी इमारतीचे मालक हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना अटक केली आहे.

बाबरी घेतली; मात्र ज्ञानवापी मशीद घेऊ देणार नाही !  

‘ज्ञानवापी मशीद घेऊ देणार नाही’, म्हणजे नेमके काय करणार ?, हेही ओवैसी यांनी स्पष्ट करावे ! आता ‘ओवैसी यांचे विधान कायदा आणि सुव्यस्था बिघडवणारे आहे’, असे कुणी का म्हणत नाही ?

गुना (मध्यप्रदेश) येथे शिकार्‍यांच्या गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू

देशात शिकार करण्यावर बंदी असतांना शिकारी शिकारही करतात आणि त्यांना विरोध करणार्‍या पोलिसांनाही मारतात, हे लज्जास्पद !

दाऊदचा हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना मारण्याचा कट ! – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

कुणाचेही हिंदूंकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस होणार नाही, असे  संघटन हिंदूंनी निर्माण करणे आवश्यक आहे !

अमेरिकेने षड्यंत्र रचून माझे सरकार पाडले ! – इम्रान खान

अमेरिकेने विरोधी पक्षांना हाताशी धरून षड्यंत्र रचून माझे सरकार पाडले. या षड्यंत्राचे समर्थन करणार्‍यांना पाकिस्तानच्या भविष्याची चिंता नाही.

पाकने भारतीय मासेमारांची नौका पकडली

पाकिस्तानच्या समुद्री सुरक्षा यंत्रणाने १३ मे या दिवशी भारतीय मासेमारांची ‘अल् किरमानी’ ही नौका पकडली आहे. या नौकेत असलेल्या ८ मासेमारांना अटक करण्यात आली आहे.

केंद्र सरकार प्रतिवर्षी २१ मे हा ‘आतंकवादविरोधी दिवस’ म्हणून साजरा करणार !

आतंकवाद कोणत्या पंथाचे लोक करतात, हे जगजाहीर आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच अधिक लक्ष देऊन त्यांची मानसिकता पालटण्यासाठी प्रयत्न केला, तर देशातील आतंकवाद लवकर नष्ट होईल !

‘मोदी सरकारने मुसलमानविरोधी भावना भडकावणे थांबवावे !’

‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या नीतीतून अशी विधाने करून भारताला जगभरात अपकीर्त करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूंचा वंशसंहार होत आहे, याविषयी हे नेते कधी तोंड उघडतत नाहीत, हे लक्षात घ्या !

अमेरिकाकेंद्रीत जग इतिहासजमा होईल ! – रशिया

आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी पाश्‍चात्त्य देशांच्या विचारसरणीत स्वार्थ दडला आहे. त्यामुळे पाश्‍चात्त्य देशांचे एकमेकांतील संबंध ताणले जातील आणि लवकरच अमेरिकाकेंद्रीत जग इतिहासजमा होईल, अशी चेतावणी रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी येथे केले.