भारतात विरोधी पक्ष दुर्बल ! – श्री श्री रविशंकर

श्री श्री रविशंकर हे सध्या २ मासांच्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. त्यानिमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी वरील प्रतिपादन केले.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे येथे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती उत्पादनावर बंदी !

‘श्री गणेशमूर्ती शाडूमातीची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी’, असे हिंदु धर्मशास्त्र सांगते. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्याचा आदेशाविषयी अभिनंदन !

रेल्वे मंत्रालयाकडून १९ अकार्यक्षम अधिकारी बडतर्फ !

भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वांत मोठी कारवाई
रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांचे शिस्तीकडे अधिक गांभीर्याने लक्ष

बडगाम येथे सरकारी कर्मचारी असलेल्या काश्मिरी हिंदूची हत्या

दोघा जिहादी आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदु राहुल भट यांची गोळ्या झाडून हत्या केली. राहुल भट हे सरकारी कर्मचारी होते.

हेरगिरीच्या प्रकरणी भारतीय वायूदलाच्या सैनिकाला अटक

अशा सैनिकांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे अन्य कुणाचे अशी चूक करण्याचे धाडस होणार नाही !

५ लाख रुपयांहून अल्प वार्षिक उत्पन्न असणारी सर्व मंदिरे पुजार्‍यांकडे सोपवावीत !

सर्वोच्च न्यायालयाने वर्ष १९७७ मध्ये निर्देश दिले आणि त्यावर वर्ष २००७ मध्ये, म्हणजे ३० वर्षांनी आदेश देणारे शासनकर्ते आणि प्रशासन हिंदुद्वेषीच ! न्यायालयाने आदेश देऊनही त्याची कार्यवाही होत नसेल, तर असे सरकार आणि प्रशासन काय कामाचे ?

राजगड (मध्यप्रदेश) येथे भूमीच्या वादातून हिंदु आणि मुसलमान यांच्यात जाळपोळ !

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

श्रीकृष्णजन्मभूमीशी संबंधित सर्व याचिकांवर येत्या ४ मासांत सुनावणी पूर्ण करा !

श्रीकृष्णजन्मभूमीच्या मूळ वादाशी संबंधित मथुरेच्या न्यायालयात असणार्‍या सर्व खटल्यांवर तात्काळ सुनावणी झाली पाहिजे, यासाठी ४ मासांचा कालावधी देण्यात येत आहे, असे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मुसलमान तरुणांकडून विहिंपच्या नेत्यावर प्राणघातक आक्रमण

हनुमानगड (राजस्थान) येथे मंदिरात जाणार्‍या तरुणींची छेड काढल्याचा जाब विचारल्याचा परिणाम !

अयोध्येतील मठ-मंदिरे करमुक्त !

योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन ! आता सर्वच भाजपशासित राज्यांनी त्यांच्या राज्यातील मंदिरांवर लादण्यात आलेले सर्व कर रहित करावेत, असेच हिंदूंना वाटते !