दंगली न होण्यासाठी पोलीस आणि सरकारी यंत्रणांकडून कारवाई झाली पाहिजे ! – अधिवक्ता युधवीरसिंह चौहान, देहली उच्च न्यायालय
दंगली घडवणारे जे अवैधरित्या या देशात रहात आहेत, त्यांची ठिकाणे, तसेच त्यांचे आर्थिक स्रोत काय आहेत ? याच्या मुळापर्यंत सरकारने पोचणे आवश्यक आहे.