मोहाली (पंजाब) येथील ग्रेनेड आक्रमणाच्या प्रकरणी खलिस्तानी आतंकवाद्याला अटक

पंजाबमधील वाढत्या खलिस्तानी आतंकवादाचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारने आतापासून अशा आतंकवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे !

राजपक्षे कुटुंबियांनी भारतात आश्रय घेतलेला नाही ! – भारतीय दूतावासाचे स्पष्टीकरण

दूतावासाने प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे यांवरून अफवा पसरवली जात आहे की, श्रीलंकेतील काही राजकीय व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय भारतात पळून गेले आहेत; मात्र हे वृत्त चुकीचे आहे.

श्री रुक्मिणीमातेच्या मूर्तीवर धर्मशास्त्रविसंगत रासायनिक लेपन नको ! – हिंदु जनजागृती समिती

पंढरपूर येथील श्री रुक्मिणीमातेच्या मूर्तीची होत असलेली झीज थांबवण्यासाठी पुन्हा एकदा वज्रलेपाच्या नावे रासायनिक लेपन करण्यात येणार आहे. मंदिर आणि त्यातील सर्व विधी हे धर्माशी संबंधित असल्याने तेथील प्रत्येक विधी हा धर्मशास्त्र सुसंगत होणे क्रमप्राप्त आहे.

भिलवाडा (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणाची हत्या

काँग्रेसशासित राजस्थानमध्ये गेल्या १-२ मासांपासून हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत आहेत. हे पहाता राजस्थान दुसरे काश्मीर होत आहे का ? असा प्रश्‍न कुणाला पडल्यास आश्‍चर्य वाटू नये !

मुंबईतील बहुसंख्य हिंदु विद्यार्थी असलेल्या ‘सेंट अँड्र्यूज मराठी चर्च’च्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवले जाणार बायबल !

बहुसंख्य विद्यार्थी हिंदु असतांना त्यांना भगवद्गीता शिकवण्यापेक्षा बायबल शिकवणाऱ्या ख्रिस्त्यांच्या या षड्यंत्राच्या विरोधात हिंदूंनी जागरूक होऊन याविषयी शिक्षण विभागाकडे तक्रार करावी !

राज ठाकरे यांना पत्राद्वारे जीवे मारण्याच्या धमकी  

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आला आहे. याविषयी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ११ मे या दिवशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याविषयीची तक्रार केली.

सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या मदरशातील मौलवीला जन्मठेप

अशा दोषींना शरियत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

देहलीतील रस्त्यांना असणारी मोगल बादशाहांची नावे पालटण्याची भाजपची मागणी

गेल्या ७४ वर्षांत केवळ देहलीतीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील गावे, शहरे, रस्ते आदींना असलेली आक्रमकांची नावे का पालटण्यात आली नाहीत ? आणि आताही ती पालटण्याची मागणी का करावी लागते ?

हिंदूंना ९ राज्यांमध्ये अल्पसंख्य दर्जा देण्याच्या प्रकरणावर केंद्र सरकारकडून नवीन प्रतिज्ञापत्र सादर !

सरकारला हे आधीच कळणे अपेक्षित होते आणि एव्हाना सरकारने यावर ठोस निर्णय घेऊन हिंदूंना न्याय द्यायला हवा होता !