चंद्रपूर येथे मद्याच्या दुकानासमोर चहाविक्री करून स्थानिक नागरिकांकडून रोष व्यक्त !

मद्याचे दुकान चालू करण्यास महापालिकेचे अधिकारी दुकान मालकांना सहकार्य करत असतील, तर ही लज्जास्पद गोष्ट आहे. अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना बडतर्फ केले पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे.

मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या मंदिरासाठी दिल्या जाणाऱ्या खर्चाच्या भत्त्यामध्ये वाढ करावी !

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांची शासनाकडे पत्राद्वारे मागणी !

हिंदुद्वेषाची परमावधी !

आज अमेरिकेतील निम्म्याहून अधिक जनता योगाकडे वळली असतांना सनातन वैद्यकीय परंपरेचा उद्घोष करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबनासारखी शिक्षा देणाऱ्या हिंदुद्वेष्ट्यांचा फार काळ टिकाव लागणार नाही, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. जगाला सनातन भारतीय संस्कृतीविना पर्याय नसतांना स्टॅलिन यांच्यासारखे लोक येत्या काळात कुठे असतील ? याचे त्यांनी चिंतन करावे !

याला धर्मनिरपेक्षता म्हणायचे का ?

प्रयागराज येथे ईदच्या निमित्ताने न्यायनगर पब्लिक स्कूल या शाळेने विद्यार्थ्यांना कुर्ता, पायजमा आणि गोल टोपी परिधान करून ‘ईद मुबारक’ म्हणत असल्याचा व्हिडिओ बनवून तो शाळेच्या गटात प्रसारित करण्याचा फतवा काढला.

शासन कसे असावे ? याचा आदर्श पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याकडून शासनकर्त्यांनी घ्यावा !

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आवश्यकतेप्रमाणे रणभूमीमध्ये शत्रूशी सामनाही केला. जेथे बळाचा वापर करणे आवश्यक आहे, तेथे बळाचा वापर करावा आणि जेथे जनहिताची कामे करणे आवश्यक आहे, तेथे तेच करावे, हे त्यांच्या चरित्रातून शिकता येते.

पाकिस्तानची तालिबान्यांविषयीची रणनीती त्याच्यावरच उलटणे !

अनेक दशकांपासून पाकिस्तानने ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’वर कारवाई करतांना अफगाण तालिबानला पाठिंबा देण्याचे धोरण अवलंबले आहे. या कालावधीत अफगाणिस्तान आणि इराण यांच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ नवीन आघाडी उघडत आहे.

संस्कारांचे बाजारीकरण नको !

धर्मशिक्षण न दिल्याने विवाह संस्कारासारख्या सुंदर संस्कारांचे बाजारीकरण होऊन अनेकांचे जीवन, तर कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. हे बाजारीकरण थांबवण्यासाठी आणि संभाव्य तोटे लक्षात घेऊन सरकारने आतातरी मुलांना लहानपणापासूनच धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था करावी.

‘गोवा इन्क्विझिशन’ (धर्मच्छळ) म्हणजे पोर्तुगिजांनी गोव्यातील हिंदूंवर केलेल्या अत्याचाराची परिसीमा !

स्थानिकांनी पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीच्या भीतीपोटी धर्मांतर करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला. स्थानिक हिंदूंनी जरी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. ख्रिस्ती धर्मानुसार आचरण न करणार्‍यांना गुन्हेगार ठरवून कठोर शिक्षा करण्याच्या उद्देशाने गोव्यात इन्क्विझिशनची स्थापना झाली.

स्त्रियांच्या आरोग्याविषयी समस्या आणि त्यांवरील उपाय !

स्वतःच्या मनाने भारंभार तपासण्या करूनही तुमच्या आजाराच्या दृष्टीने एखादी महत्त्वाची तपासणी राहून जाऊ शकते. वैद्यकीय सल्ल्याने आवश्यकता असतील तितक्याच तपासण्या करणे तुमच्या हिताचे आहे.