परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मशिदी आणि चर्च यांमध्ये साधना शिकवतात अन् करून घेतात. हिंदूंच्या एकाही देवळात असे करत नसल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातनच्या ८६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९१ वर्षे) यांची सेवा करतांना कु. गुलाबी धुरी यांना आलेल्या अनुभूती

पू. आजींच्या खोलीत साधिका सायंकाळी नामजपाला बसतात. मला पू. आजींची आठवण आली; म्हणून मी त्यांना भेटायला त्यांच्या खोलीत गेले. त्या वेळी दरवाजा उघडल्यावर मला पुष्कळ सुगंध आला आणि ‘खोलीत पुष्कळ फुले आहेत’, असे मला वाटले.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘वर्ष २०१९ मध्ये झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत मला वक्ता म्हणून सेवा मिळाली होती. त्या वेळी सभेत वक्ता म्हणून भाषण करायचे नसून ‘त्या माध्यमातून देवालाच अनुभवायचे आहे’, असा भाव ठेवून माझ्याकडून प्रयत्न झाले होते आणि त्याचाच मला पुष्कळ आनंद मिळाला होता.

२४.१२.२०२० या दिवशी आरंभ झालेल्या ‘आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखले’ची ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने वैशिष्ट्ये

साधकांचे आपत्काळात रक्षण होण्यासाठी मार्गदर्शनपर भाववृद्धी सत्संग अश्‍विनी नक्षत्रावर आरंभ होणे, म्हणजे या आपत्काळात भवसागरातून तरून जाण्यासाठी गुरुकृपेने मिळणारी संजीवनीच आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रम पहातांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सौ. अनिता जमदाडे यांना आलेल्या अनुभूती 

‘चारचाकी गाडीने रामनाथी आश्रमरूपी वैकुंठात जातांना ‘ब्रह्मांडातील पोकळीत जात आहे’, असे जाणवले आणि मला अतिशय आनंद झाला.

भाववृद्धी सत्संगाला ४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या विशेष भावसत्संगाविषयी जाणवलेली सूत्रे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या भाववृद्धी सत्संगाविषयी काढलेले कौतुकोद्गार सांगत असतांना माझ्या शरिरावर रोमांच येत होते.

मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामांतर ‘नाना शंकरशेठ’ असे करण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर संमत करावा ! – खासदार अरविंद सावंत, शिवसेना

मुंबई सेंट्रल टर्मिनसला ‘नाना शंकरशेठ’ यांचे नाव देण्याची मागणी फार जुनी आहे.

वणी पोलिसांकडून गोवंश तस्करी करणारी ५ वाहने जप्त आणि ८ जणांना अटक

वणीमार्गे तेलंगणा राज्यात गोवंश तस्करी पुष्कळ प्रमाणात वाढलेली आहे. याविषयी गुप्त माहिती वणी पोलिसांना मिळाल्यावरून बायपास मार्गावर सापळा लावून ५ वाहनात कोंबून भरलेला २९ नग गोवंश सोडवला.

पतीइतकेच गृहिणींचेही काम महत्त्वाचे असल्याने त्यांनाही वेतन मिळायला हवे ! –  सर्वोच्च न्यायालय

घरी काम करणार्‍या गृहिणींचे कामही हे त्यांच्या नोकरी करणार्‍या पतीच्या कामाइतकेच महत्त्वाचे असते.