काँग्रेसला घरचा अहेर !

विश्वगुरु आणि महासत्ता बनण्याची क्षमता असणार्‍या भारताची काँग्रेसने जी दुरवस्था केली, त्यात पालट होण्याचा आरंभ चालू झाला आहे. काँग्रेसने केलेल्या अशाच शेकडो महाचुकांचे प्रायश्चित्त म्हणून आता उरल्यासुरल्या काँग्रेसलाही राजकारणातून विश्राम घेण्यास जनतेने भाग पाडले पाहिजे !

रस्ते अपघात टाळण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता !

राज्यात ‘सिग्नल’ वाहतूक कक्ष, काही राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग सोडता इतर रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधांची अवस्था अतिशय दयनीय आहे.

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे तरुणावर अत्याचार करून खंडणी मागणार्‍या पोलीस कर्मचार्‍यास अटक !

पोलीस विभागाला कलंक असणारे पोलीस कर्मचारी ! जनतेचे रक्षण दूरच, तिच्यावर अत्याचार करणारे पोलीस हे वर्दीतील गुन्हेगार !

हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

देशभरात अनुमाने ४ लाख मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. यात श्री तिरुपती बालाजी, श्री जगन्नाथ पुरी, श्रीवैष्णोदेवी आदी मंदिरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातही अनुमाने ४ सहस्र मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे.

विश्वव्यापी आकाशापेक्षा पिता हाच श्रेष्ठ !

प्रत्येक मुलाने, पुत्राने आपला पिता, जनक, तात यालाच दैवत मानून त्याची मनोभावे सेवा करावी. वृद्ध आणि व्याधीग्रस्त पित्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्याला वृद्धाश्रमात पाठवून मुलाने पापातच वाढ केलेली असते, हे तरुणांनी कधीही विसरू नये.’

धर्मविरहीत राज्यकारभारामुळे समाज आदर्शहीन होतो !

राजकारणाचा आत्मा ‘धर्म’ आहे. धर्मविरहित राजकारण शासनकर्त्यांना नीतीशून्य आणि आदर्शशून्य बनवून त्यांना असुरांसारखे वागण्यास प्रवृत्त करते.

देश हिंदु राष्ट्र घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?

मुलांची आई-वडिलांप्रती असणारी कर्तव्ये !

आई-वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या परिश्रमांची आपण परतफेड करू शकत नाही. त्याचे पैशाने मोलही होऊ शकत नाही. निदान त्यांना मान देऊन त्यांनी सांगितलेली सेवा आणि कामे करणे आणि स्वतःला आनंद मिळवून देणे, एवढे आपल्या हाती आहे.

साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी अधिक असहिष्णू अन् विरोधकांप्रती निर्दयी असणे !

विश्वभरात साम्यवादी आणि जिहादी यांच्या असहिष्णुतेच्या घटना होत असतांना भारतातील कथित बुद्धीवंत गप्प का ?