हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

फलक प्रसिद्धीकरता

देशभरात अनुमाने ४ लाख मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. यात श्री तिरुपती बालाजी, श्री जगन्नाथ पुरी, श्रीवैष्णोदेवी आदी मंदिरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातही अनुमाने ४ सहस्र मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे.