काश्मीरमध्ये २ पाकिस्तानी आतंकवादी ठार, तर २ सैनिक हुतात्मा
एका सैनिकाच्या बदल्यात पाकचे १०० सैनिक जोपर्यंत ठार केले जात नाहीत, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही !
एका सैनिकाच्या बदल्यात पाकचे १०० सैनिक जोपर्यंत ठार केले जात नाहीत, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही !
वक्तशीर रहा, आधीच्या मंत्र्यांशी चर्चा आणि न थकता काम करा, अशी त्रिसूत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन नियुक्त झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत त्यांना सांगितली. या सर्व नवीन मंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही बैठक घेण्यात आली.
फलटण शहरासह तालुक्यातील अनुमाने ४० गावांच्या पिण्याच्या पाणीयोजना नीरा उजवा कालव्यावर अवलंबून आहेत.
गर्भवती महिला आणि नंतर तिला झालेल्या मुलालाही संसर्ग !
सारथीसाठी १ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य घोषित करावे, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केली.
उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची घोषणा !
सलग १८ वर्षे चालू असलेल्या कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ आषाढी वारीसाठी दळणवळण बंदीचे नियम पाळून अनुमती देण्यात यावी, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
शिवसेना मिरज तालुक्याच्या वतीने २ आणि ४ चाकी गाड्यांचा परवाना काढण्याचे अभियान मिरज तालुकाप्रमुख विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत आहे.
युद्धखोर चीनला धडा शिकवण्यासाठी भारतानेही सर्वतोपरी सिद्धता करणे किती आवश्यक आहे, हे यातून स्पष्ट होते !
प्रखर हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशमध्ये सत्तेत असतांना हिंदूंना तेथे संत-महंतांच्या हत्या होणे अपेक्षित नाही !