
नवी देहली – २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर मोर्च्यामध्ये हिंसाचार झाला. लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला गेला. ही घटना राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी आहे. या घटनेने देश अतिशय दु:खी आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रम ‘मन की बात’ मध्ये केले; मात्र त्यांनी शेतकरी आंदोलनाचा कुठलाही उल्लेख केला नाही.
India was saddened to see the Tricolor insulted on Republic Day: PM Modi in ‘Mann Ki Baat’ | https://t.co/xOJKPFydtx pic.twitter.com/JGNGAD295j
— Economic Times (@EconomicTimes) January 31, 2021
पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतीला आधुनिक स्वरूप देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे आणि अनेक पावले उचलत आहे. सरकारचे प्रयत्न चालूच रहातील.
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
मोकाट कुत्र्यांना आवरा !
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !