
नवी देहली – २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर मोर्च्यामध्ये हिंसाचार झाला. लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला गेला. ही घटना राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी आहे. या घटनेने देश अतिशय दु:खी आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रम ‘मन की बात’ मध्ये केले; मात्र त्यांनी शेतकरी आंदोलनाचा कुठलाही उल्लेख केला नाही.
India was saddened to see the Tricolor insulted on Republic Day: PM Modi in ‘Mann Ki Baat’ | https://t.co/xOJKPFydtx pic.twitter.com/JGNGAD295j
— Economic Times (@EconomicTimes) January 31, 2021
पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतीला आधुनिक स्वरूप देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे आणि अनेक पावले उचलत आहे. सरकारचे प्रयत्न चालूच रहातील.
संपादकीय : फोल आंदोलन
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
पाकिस्तानातील अंतर्गत अस्थिरता
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !