पुणे येथील नदीपात्रातील मेट्रोच्या खांबांमुळे पुराचा धोका

मुठा नदीच्या निळ्या पूररेषेच्या आतून मेट्रोचा अनुमाने दीड कि.मी. लांबीचा मार्ग जातो. यासाठी ६० खांब उभारण्यात आले असून त्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पूर पातळीत वाढ होणार आहे.

‘टुकडे आणि तैमुर गँग’ला दणका !

जे.एन्.यू. विद्यापिठातील कित्येक अपप्रकार आणि देशद्रोही वातावरण दाखवण्याचे धैर्य या मालिकेच्या निर्मार्त्यांमध्ये नाही. कलेच्या अभिव्यक्तीच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धांच्या विडंबनासमवेतच आता देशद्रोही विचारसरणीचा उदो उदो दाखवण्याची नवरूढी चित्रपट आणि वेब सिरीज यांत निर्माण झाली आहे. 

समाजाला काय आवश्यक आहे, ते देणे हे धर्मकर्तव्य ! – आनंद मोंडकर, हिंदु जनजागृती समिती

श्री. मोंडकर यांनी मांडलेल्या विषयानंतर महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळाचे अध्यक्ष श्री. भगवान लोकरे यांनी ‘धर्मावर विविध माध्यमातून होणारे आघात आणि ‘डबलबारी’ यांविषयी अन्य भजनीबुवांचे प्रबोधन करू’, असे सांगितले.

सेरनाभाटी (सालसेत) येथे अनधिकृतरित्या गोवंशियांची हत्या : स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

सेरनाभाटी येथे गोवंशियांची अनधिकृतरित्या हत्या केली जात असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारीनंतर कोलवा पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड घालून ४ संशयितांना कह्यात घेतले आहे.

भगवान शिवाचा अवमान केल्याच्या प्रकरणी बंगाली अभिनेत्री सयानी घोष यांच्याविरोधात तक्रार

बंगाली चित्रपट अभिनेत्री सयानी घोष यांनी भगवान शिवाचा अवमान केल्याच्या प्रकरणी मेघालयाचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

एन्.सी.ई.आर्.टी.चा ट्विटरवर #NCERT_Fakes_History या हॅशटॅगद्वारे विरोध

राष्ट्रप्रेमींनी एन्.सी.ई.आर्.टी.चा विरोध करण्यासाठी ट्विटरवर #NCERT_Fakes_History हा हॅशटॅग ट्रेंड केला. त्यावर २५ सहस्रांहून अधिक लोकांनी ट्वीट्स केले. हा ट्रेंड राष्ट्रीय टे्रंडमध्ये तिसर्‍या क्रमांकावर होता.

बंदी असूनही कोलवा परिसरात ‘धिर्यो’(बैलांची झुंज)चे सर्रास आयोजन

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘धिर्यो’चे (बैलांची झुंज) आयोजन करण्यास बंदी आहे, तरीही कोलवा परिसरात सर्रासपणे ‘धिर्यो’चे आयोजन केले जात आहे.

कंबोडियाकडूनही भारताकडे कोरोनावरील लसींची मागणी

भारतात कोरोनावरील स्वदेशी लस निर्माण केल्यावर १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. आता जगातील अनेक देशांनी भारताकडे या लसींची मागणी केली आहे.

#KashmiriHindusExodus_31Yrs हा हॅशटॅग ट्रेंड चौथ्या क्रमांकावर !

१९ जानेवारी २०२१ या दिवशी या काळ्या दिनाला ३१ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त हिंदु धर्माभिमान्यांनी ट्विटरवर  #KashmiriHindusExodus_31Yrs या हॅशटॅग ट्रेंडद्वारे हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये वसवण्याची मागणी केली.

सिंधुदुर्गात २८ जानेवारीला सरपंचपद आरक्षण सोडत

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण कोटा निश्‍चित करण्यात आला आहे. ही आरक्षित पदे ग्रामपंचायतींना विहीत पद्धतीने निश्‍चित करण्यासाठी सरपंच आरक्षण सोडत २८ जानेवारीला सकाळी ११ वाजता सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे.