‘मिलिटरी डिरेक्ट’ संकेतस्थळाचे चिनी सैन्याविषयीचे चुकीचे निष्कर्ष आणि युद्धात पराक्रमी ठरणारे भारतीय सैन्य !

‘चीनचे सैन्य हे जगात सर्वाधिक सामर्थ्यवान आहे’, असा निष्कर्ष ‘मिलिटरी डिरेक्ट’ या संकेतस्थळाने नुकताच काढला आहे. त्यांच्या मते दुसर्‍या क्रमांकावर अमेरिका, तिसर्‍या क्रमांकावर रशिया आणि चौथ्या क्रमांकावर भारत आहे.

पोर्तुगिजांना सळो कि पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी महाराज !

११ एप्रिल २०२१ या दिवशी छत्रपती संभाजी महाराज बलीदानदिन आहे. यानिमित्ताने….

डॉ. जॉनरोस ऑस्टिन जयलाल यांच्या मुखवट्यामागील पाद्री

डॉ. जयलाल यांनी ‘कोरोना साथीमध्ये ख्रिस्ती पंथानेच जगाला तारले’, असे भासवण्याचा प्रयत्न करणे

नंदुरबारमध्ये अफू लागवड : कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा ?

नंदुरबार जिल्ह्यात थेट अफूची शेती करण्याचे धाडस करणारे सूत्रधार कोण ? हा प्रश्‍न महत्वाचा आहे. सध्याच्या विविध प्रकारच्या तस्करींवर एकही लोकप्रतिनिधी ‘ब्र’ काढत नाही, हे वास्तव आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथे मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार (बच्चाबाझी) : एक विकृती !

प्रसारमाध्यमे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील बच्चाबाझीसारख्या गंभीर अत्याचाराविषयी चकार शब्द काढत नाहीत. सार्‍याच बलात्कारी विकृतींचे मूळ एक असते. या राक्षसी प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करणे घातक आहे !

नियोजन, समन्वयाचा अभाव आणि इच्छाशक्तीचा अभाव यांमुळे कोल्हापूर शहरातील वाहतुकीची समस्या जटील, तर वाहनतळाचा प्रश्‍न गंभीर !

जोतिबा, पन्हाळा यांसह अनेक ठिकाणे पहाण्यासाठी इथे पर्यटकांचा राबता कायमच असतो. असे असूनही कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची डोळेझाकच दिसते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती थांबवण्याविषयी पंतप्रधान मोदी यांना सावरकरप्रेमींनी लिहिलेले पत्र

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपकीर्त करणार्‍या व्यक्तींना सध्याच्या भारतीय दंड संहितेत देशद्रोहाला दिल्या जाणार्‍या शिक्षेची जितकी तरतूद आहे, तितकी कडक शिक्षा दिली जावी.

अतिरेकी प्रेम !

एकमेकांवर प्रेम व्यक्त करणे, हे काही चुकीचे नाही; मात्र ते खासगीत करण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी त्याचे अशा प्रकारे प्रदर्शन मांडणे, हे चुकीचे आहे. यातून नेमका कोणता संदेश समाजाला जाणार ? ही एक प्रकारची विकृतीच समाजात दिसते.

‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट’ (पूजास्थळ अधिकार कायदा) म्हणजे हिंदूंसाठी काळा कायदा !

श्रीरामजन्मभूमीप्रमाणेच मोगल काळात धर्मांधांनी काशी आणि मथुरा येथील मुख्य मंदिरांच्या ठिकाणीही मशिदी बांधल्या आहेत, हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे अशीच मागणी किंवा आग्रह धर्मांधांनी पाडलेल्या इतर मंदिराच्या संदर्भात झाली, तर ‘आपले कसे होणार ?’, या धास्तीने काँग्रेसने हा कायदा संमत केला.

पोलिसांची अल्पसंख्यांक आणि हिंदु यांच्याविषयी रंग पालटणारी धर्मनिरपेक्षता !

समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.