कट्टरतावादी विचारसरणींकडे वळलेले ८ सहस्रांहून अधिक तरुण-तरुणी यांना सनातन धर्मात परत आणणारे केरळ येथील आचार्यश्री के.आर्. मनोज !

‘सनातन धर्म शिकवण्यासाठी योग्य अभ्यासक्रम आणि प्रणाली यांचा अभाव’ हे हिंदु समाजातील अनेक अंतर्गत आणि बाह्य समस्यांचे मूळ आहे.

उग्रवाद आणि आतंकवाद विरोधी मोहिमांमध्ये सक्रीय सहभागी होऊन ‘युद्ध सेवा पदक (वाय्.एस्.एम्.)’ प्राप्त करणारे ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) !

छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, बाजीराव पेशवे हे सर्व योद्धे महान होतेच; पण जोपर्यंत सर्वसामान्य माणूस देशासाठी काहीतरी करत नाही, तोपर्यंत देश महान होणार नाही. 

गोरक्षणाच्या कार्यात स्वतःचे जीवन समर्पित केलेले पुणे येथील गोरक्षक श्री. शिवशंकर स्वामी !

आज पोलीस आणि स्थानिक हिंदु बांधवांनी या कार्यात पुढे येण्याची आवश्यकता आहे. गायी विकतांना त्या कसायांना न विकता गोशाळेत पाठवा’, असे आवाहन गोरक्षक श्री. शिवशंकर स्वामी सातत्याने करत आहेत.

‘गोमाताच सर्व काही करते’, असा भाव ठेवून गोव्यातील सर्वांत मोठी गोशाळा चालवणारे श्री. कमलाकांत तारी !

‘गोमाताच सर्व काही करते आणि आम्ही काहीच करत नाही’, असा भाव ठेवून श्री. कमलाकांत तारी हे गोशाळेचे मोठे दायित्व पार पडत असतात.

कर्नाटकातील हिंदूंसाठी आधारस्तंभ आणि हिंदु विरोधकांच्या विरोधात संघर्ष करणारे श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक !

समाजातील कोणत्याही हिंदूवर अन्याय झाल्यास पक्ष, संघटना, जात विसरून हिंदुत्वाच्या रक्षणाचे कार्य करणार्‍या श्री. प्रमोद मुतालिक यांचा आदर्श घ्या !

शास्त्र आणि शौर्य यांच्या आधारे बौद्धिक स्तरावर मूलभूत परिवर्तन घडवण्यासाठी झटणारे योद्धा श्री. संजीव नेवर !

‘जेम्स ऑफ बॉलीवूड’ने बॉलीवूडमध्ये लपलेली वैचारिक अंदाधुंदी उघड करून ‘ग्लॅमर’चा (मोहिनी रूपाचा) भ्रम मोडून काढला. विरोधकांच्या कामावर प्रश्न उपस्थित करू शकेल, अशी एक पिढी जागृत केली.

ओजस्वी वक्तृत्वाने युवकांमध्ये राष्ट्र आणि धर्म कार्याची ज्वलंत प्रेरणा जागृत करणारे राष्ट्रनिष्ठ अभिनेते शरद पोंक्षे !

एक यशस्वी अभिनेते असूनही प्रखर राष्ट्रवाद आणि हिंदुत्व यांच्याशी तडजोड न करणार्‍या विरळा व्यक्तीमत्त्वांपैकी हे एक व्यक्तीमत्त्व !

‘शाश्वत भारत ट्रस्ट’च्या माध्यमातून सनातन संस्कृतीचा प्रसार करणारे डेहराडून (उत्तराखंड) येथील हृदयरोगतज्ञ डॉ. कुलदीप दत्ता !

‘शाश्वत भारत ट्रस्ट’च्या अंतर्गत सनातन संस्कृतीचे सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ‘शाश्वत भारत’च्या वतीने हिंदूंच्या धार्मिक परंपरा आणि धार्मिक जीवनशैली यांच्याविषयी मार्गदर्शन करण्यात येते.

भारताच्या गौरवशाली हिंदु इतिहासाला पुनरुज्जीवन देणारे डॉ. विक्रम संपत !

भारताच्या पराक्रमी शौर्याचा इतिहास जगासमोर उघड केला, ज्यामुळे देशाचा इतिहास जसाच्या तसा पुढील पिढीपर्यंत पोचवण्याचे महान कार्य होत आहे. या माध्यमातून त्यांनी भारताच्या इतिहासाला नवचैतन्य दिले आहे.

कर्नाटक विधान परिषदेच्या माजी सदस्या डॉ. एस्.आर्. लीला : हिंदु संस्कृतीच्या रक्षणाचे कार्य करणार्‍या आधुनिक रणरागिणी !

डॉ. एस्.आर्. लीला यांनी साहित्य, व्याख्याने आणि सामाजिक कार्य यांद्वारे भारतीय संस्कृती, हिंदु धर्म अन् मंदिरे यांचे संरक्षण आणि संवर्धन यांच्यासाठी प्रेरणादायी कार्य केले आहे.