काश्मीरमध्ये सुरक्षादलांकडून आतंकवाद्यांना प्रतिदिन ठार करण्यात येणे, ही चांगली गोष्ट आहे; मात्र अशा प्रकारे आतंकवाद्यांना ठार करूनही काश्मीरधील आतंकवाद संपलेला नाही आणि संपण्याची शक्यता नाही; कारण जोपर्यंत त्यांच्या निर्मात्या पाकिस्तानला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत आतंकवादी येतच रहाणार, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग या जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या चकमकींमध्ये सुरक्षादलांनी ६ आतंकवाद्यांना ठार केले. या चकमकीत एक पोलीस कर्मचारी घायाळ झाला. ठार झालेले आतंकवादी जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेशी संबंधित होते. यांतील दोघे पाकिस्तानी असून इतर दोघे स्थानिक आहेत, तर अन्य दोघांची ओळख पटवण्याचे काम चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
J&K: 6 JeM terrorists killed during separate encounters in Kulgam, Anantnag#JammuKashmir #Anantnag #Kulgam https://t.co/FHIRrj3pYq
— India TV (@indiatvnews) December 30, 2021
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय