अनंतनाग येथे ३ आतंकवादी ठार

काश्मीरच्या अनंतनागच्या कोकोरनाग येथे झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलांनी लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांना ठार केले.

काबुल (अफगाणिस्तान) येथील शाळेजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ५० जण ठार

सय्यद-उल्-शुहादा हायस्कूलजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ५० जण ठार झाले असून १०० हून अधिक घायाळ झाले आहेत. अद्यापपर्यंत कोणत्याही आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारलेले नाही. मृत्यू झालेल्यांमध्ये अनेक शाळकरी मुला-मुलींचा समावेश आहे.

इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष महंमद नशीद घायाळ

मालदीवचे माजी राष्ट्रपती आणि सध्या संसदेचे अध्यक्ष असलेले महंमद नशीद हे ६ मे या दिवशी त्यांच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात घायाळ झाले. त्यांना उपाचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

रामजन्मभूमी मुक्त होणे, हे प्रभु श्रीरामांच्या अस्तित्वाचे प्रमाणच ! – महंत पवनकुमारदास शास्त्रीजी

रामनवमीनिमित्त ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘प्रभु श्रीराम आणि रामराज्य आदर्श का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ उद्बोधक चर्चासत्र !

पी.एफ्.आय.वर बंदी घालण्याची सिद्धता चालू आहे ! – केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

पी.एफ्.आय. ‘या संघटनेचे अनेक पदाधिकारी बंदी घालण्यात आलेली संघटना सिमीशी संबंध ठेवून आहेत.

सर्व हिंदु संघटनांची ‘हिंदु राष्ट्रा’ची एकच मागणी असेल, तर त्याची स्थापना होईल ! – श्रीमज्जगद्गुरु स्वामी रामसुभगदेवाचार्य

हिंदु जनजागृती समितीचे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

कुराणातील आयाते हटवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

‘कुराणातील या आयातांमुळे आतंकवादाला प्रोत्साहन मिळते’, असे रिझवी यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले होते. या याचिकेमुळे रिझवी यांना जीवे मारण्यासाठी ११ लाख रुपयांचे पारितोषिकही घोषित करण्यात आले आहे.

नववर्षाचा संकल्प !

येत्या नववर्षाच्या भीषणतेमध्ये तरून जाण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्राला शरण जावे लागेल. तशी भक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न या नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून करावा लागेल. ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. त्यामुळे भक्त बनून स्वतःचे, समाजाचे आणि देशाचे रक्षण करा !

नक्षलवाद्यांनी बंधक बनवलेल्या सैनिकाची सुटका

काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २२ सैनिक हुतात्मा झाले होते, तर राकेश्‍वरसिंह मनहास या सैनिकाला नक्षलवाद्यांनी बंधक बनवले होते.