बलात्कारानंतरच्या कौमार्य चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी !
यासह अशा प्रकारची चाचणी करणार्यांना गैरवर्तनाच्या आरोपाखाली दोषी ठरवले जाईल, असेही स्पष्ट केले.
यासह अशा प्रकारची चाचणी करणार्यांना गैरवर्तनाच्या आरोपाखाली दोषी ठरवले जाईल, असेही स्पष्ट केले.
वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हिंदु पक्षाला मोठा दिलासा देत तेथे सापडलेल्या शिवलिंगाला संरक्षण देण्याच्या विषयावर सुनावणी करणार असल्याचे मान्य केले. याआधी ‘केवळ १२ नोव्हेंबरपर्यंत शिवलिंगाला संरक्षण देण्यात येईल’, असे न्यायालयाने म्हटले होते.
राज्यशासन जानेवारी मासात या निवडणुका घेणार आहे, असे काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तथ्यहीन आहे’, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
‘जर प्रत्येक रहिवासी संघटनेने स्मशानभूमी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला, तर शहराच्या हद्दीत एकही स्मशानभूमी शिल्लक रहाणार नाही’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
‘१७.३.२०१९ या दिवशी परभणी ग्रामीण येथे एक फौजदारी गुन्हा नोंद झाला होता. १५ बैल आणि ३ म्हशी यांना छोट्या ट्रकमधून अतिशय दाटीवाटीने घेऊन जात असतांना गोतस्करांना पकडण्यात आले होते.
माकप सरकारची ‘शिक्षणाचे भगवेकरण होत आहे’, अशी टीका !
फटाक्यांमुळे दिवाळीत काही शहरांमध्ये निर्माण झालेल्या धुराच्या ढगांमुळे सर्वोच्च न्यायालयाने केवळ पर्यावरणपूरक फटाकेच सिद्ध करण्याचा आदेश वर्ष २०१८ मध्ये दिला होता.
आयुर्वेद औषध निर्मात्यांनी विकीपीडिया संकेतस्थळावर प्रकाशित आयुर्वेदाच्या संदर्भातील लेखांच्या विरोधात प्रविष्ट केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
‘ताजमहाल हे मूलत: शिवमंदिर आहे’, असे सांगणार्या आणि त्याचे तथ्याधारित अन्वेषण करण्याची मागणी करणारे भाजपचे नेते रजनीश सिंह यांची जनहित याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली. ‘ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली याचिका आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे.
लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता असलेल्या देशामध्ये द्वेषापायी करण्यात येणारी हिंसा अन् वक्तव्ये धक्कादायक आहेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना नोंदवले.