|

नवी देहली – पक्षांतर कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसच्या नेत्याने प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार यांना नोटीस पाठवली आहे. या याचिकेमध्ये दहाव्या अनुसूचीच्या अंतर्गत आमदारांना विधीमंडळाच्या कार्यकाळाच्या वेळी पोटनिवडणूक लढवण्यास बंदी घालवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ‘विधानसभा सदस्यांनी त्यागपत्र दिल्याने सरकार पडते. त्यानंतर विरोधी पक्षांच्या सरकारमध्ये हेच सदस्य नेते बनतात आणि निवडणूक लढवतात’, अशी उदाहरणे या नेत्याने याचिकेमध्ये दिली आहेत.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न